ठाणे येथे विसर्जन मिरवणुकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणेवर मुसलमानांचा आक्षेप !
हिंदुबहूल देशात हिंदूंना घोषणा देण्यासाठी आक्षेप घेण्यास हे पाकिस्तान आहे का ?
हिंदुबहूल देशात हिंदूंना घोषणा देण्यासाठी आक्षेप घेण्यास हे पाकिस्तान आहे का ?
‘सरकार खर्च करत असलेल्या निधीव्यतिरिक्त बंदीवानांसाठीची ही मोहीम कमकुवत मनःस्थितीतील बंदीवान आणि त्यांचे कुटुंबीय यांना हेरून त्यांचा बुद्धीभेद करून धर्मांतर घडवण्यासाठीच चर्चने योजली आहे’, असे हिंदु रक्षा महाआघाडीचे म्हणणे आहे.
पर्यावरणाच्या नावाखाली शास्त्र पालन करण्यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्याचे, त्यातून धर्महानी करण्याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्याने ते स्वयंस्फूर्तीने शास्त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !
तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा या तिघांवरही द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
भारतीय अर्थव्यवस्था आणि राज्यघटना यांच्याशी विसंगत, तसेच देशविरोधी असणार्या आणि बहुसंख्यांकांवर अन्याय करणार्या हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती करण्याऐवजी त्याविषयी जागृती करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा नोंदवण्याची भाषा करणारे चिपळूण पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ?
जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्या परिवहन विभागाचे अभिनंदन !
बळजोरी पुढील दिवसांमध्ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांवर करू नये, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली.
पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्ती करू नये; म्हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्णु चव्हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यंदा प्रशासनाने नदीकाठी छोटी कृत्रिम कुंड बसवली होती, तसेच मूर्तीदान ऐच्छिक ठेवले होते. भाविकांनी मात्र पंचगंगा नदीत विसर्जन करण्यासच पसंती दर्शवली. मूर्तीदानही अत्यल्प प्रमाणात झाले.
विद्यालयामध्ये इस्लामी आतंकवाद पसरवून त्यांचे धर्मांतर करण्याचा हा प्रकार आहे ! गोव्यातील पालकांनी अशा घटना सर्वांसमोर येऊन सांगितल्या पाहिजेत अन्यथा या षड्यंंत्रात अजूनही विद्यार्थी फसण्याची शक्यता आहे. गोव्यातील प्रशासन आणि पोलीस यांनी या घटनेचे अन्वेषण करून विद्यार्थ्यांमध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवण्याचे षड्यंत्र रोखायला हवे.