रत्नागिरीत आज शोभायात्रा आणि सहभोजनाने होणार सप्ताहाची सांगता !
सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
सर्व कार्यक्रमांना सावरकरप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संस्था, संघटनांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
खाडीत सापडलेल्या श्री देवीच्या मूर्तीची श्रीक्षेत्र शंखावलीत रितसर प्रतिष्ठापना करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. ३१ विविध हिंदु संघटनांनी देवीची श्रीक्षेत्र शंखावलीतच पुनर्प्रतिष्ठापना व्हावी, यासाठीच्या कार्यास पाठिंबा दिला.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री सिद्ध हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर येथून भव्य ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
१७ मे या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात आजरा येथील मदरशात घेऊन जाणार्या ६९ अल्पवयीन मुलांना घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी कह्यात घेतला.
या विवाहाविषयी कळल्यावर समाजातील अनेकांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध होऊ लागला. अनेकांनी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वाखाली बेनाम यांच्या थेट घरावरच मोर्चा काढला. त्यानंतर त्यांनी हा विवाह सध्या स्थगित केला.
२० संघटनांचे १ सहस्राहून अधिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !
‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध राज्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत उज्जैन येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली.
काही मुसलमानांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध करण्यासाठी, तसेच या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेच्या वतीने १७ मे या दिवशी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. १५ मे या दिवशी मुसलमानांनी बळजोरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.