नाशिक येथील महापालिकेच्या सभेत फटाकेबंदीचा प्रस्ताव सर्वानुमते फेटाळला !
‘हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळी फटाके उडवावेत’, असे धर्मशास्त्रात सांगितलेले नाही, तसेच मनोरंजन आणि करमणूक यांसाठी फटाके उडवून लाखो रुपयांची उधळपट्टी होते. त्यातूनच राष्ट्रहानी होते, हे लक्षात घ्यायला हवे !