भारतीय संस्कृतीविषयी द्वेष असणार्‍या मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे ! – महामंडलेश्‍वर यतींद्रानंद गिरि, जुना आखाडा

भारतीय संस्कृतीविषयी द्वेष असणार्‍या मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे ! – महामंडलेश्‍वर यतींद्रानंद गिरि, जुना आखाडा

भारतात रहाणार्‍या मुसलमानांमध्ये भारतीय संस्कृती आणि भारताचे सरकार यांच्या प्रती द्वेष आहे. ते येथील सर्व सुविधांचा उपभोग घेतात आणि भारतीय संस्कृती अन् सरकार यांना शिव्या देतात.

जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

जातपात आणि स्वार्थ बाजूला सारून राष्ट्राला प्रथम प्राधान्य द्या ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

निवडणुकीत २ रुपये किलो दराने तांदुळ देणार्‍या किंवा विनामूल्य वीज देणार्‍या पक्षाला नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीला सर्वाेच्च प्राधान्य देऊन आपण आपले मत दिले पाहिजे, असे आवाहन वरिष्ठ पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.

हिंदु समाज झोपला आहे का ?

हिंदु समाज झोपला आहे का ?

भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?

भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !

भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ आणि जगातील भारत !

आपल्याला अपेक्षित इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही दबावाविना दुसर्‍याला आकर्षित करण्याची क्षमता, म्हणजेच ‘सॉफ्ट पॉवर’ होय. याचा वापर करणे आणि त्याची फळे मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.

ज्येष्ठ नागरिक, त्यांची स्थिती आणि उदासीन राज्यव्यवस्था !

ज्येष्ठ नागरिक, त्यांची स्थिती आणि उदासीन राज्यव्यवस्था !

ज्येष्ठ नागरिक संघाने सांगितलेली सूत्रे पहाता त्यामध्ये साधनेसाठीचा वेळ कुठेच दिसत नाही. अशांवर आधीपासूनच साधनेचे संस्कार झाले असते, तर त्यांना एकटे रहाण्याची वेळ अल्प ठरली असती. हिंदूंची स्थिती जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत साधनेविनाच असते, हे अधिक लक्षात येते. हिंदु राष्ट्रात अशी स्थिती नसेल !

कार्तिक मासातील (२९.११.२०२१ ते ४.१२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

कार्तिक मासातील (२९.११.२०२१ ते ४.१२.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘कार्तिक मास’ ! सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

मृत्योपनिषद – मृत्यूविषयी धर्मग्रंथांमध्ये केलेले विवेचन

मृत्योपनिषद – मृत्यूविषयी धर्मग्रंथांमध्ये केलेले विवेचन

सहजपणे येणारा मृत्यू हा चांगला, तर परमेश्वराचे नामस्मरण करत येणारा मृत्यू म्हणजे अतीउत्तम मृत्यू, हे जाणून आतापासून साधना करणे आवश्यक !

कुठे निसर्गाचे पालनपोषण करणारा हिंदु धर्म, तर कुठे आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली निसर्गाशी खेळणारा पाश्चिमात्यवाद !

कुठे निसर्गाचे पालनपोषण करणारा हिंदु धर्म, तर कुठे आधुनिक विज्ञानाच्या नावाखाली निसर्गाशी खेळणारा पाश्चिमात्यवाद !

हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे, जो सत्त्व, रज आणि तम या तत्त्वांवर विश्वास ठेवतो. आपल्या संस्कृतीने निसर्गाशी कधीच खेळ केला नाही.

भारताची प्रतिष्ठा असलेली संस्कृत भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !

भारताची प्रतिष्ठा असलेली संस्कृत भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !

शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’

ताप आलेल्या पुतणीची तुरटीने दृष्ट काढल्यानंतर तिचा त्रास न्यून होऊन तिला शांत झोप लागणे

ताप आलेल्या पुतणीची तुरटीने दृष्ट काढल्यानंतर तिचा त्रास न्यून होऊन तिला शांत झोप लागणे

‘तिची तुरटीने दृष्ट काढावी’, असा मी विचार केला आणि कुलदेवतेला प्रार्थना करून तिची तुरटीने दृष्ट काढली. दृष्ट काढलेली तापलेल्या तव्यावर तुरटी टाकली, तर ती तुरटी वितळून तिचा आकार कुत्र्यासारखा झाला होता.