भारतीय संस्कृतीविषयी द्वेष असणार्या मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे ! – महामंडलेश्वर यतींद्रानंद गिरि, जुना आखाडा
भारतात रहाणार्या मुसलमानांमध्ये भारतीय संस्कृती आणि भारताचे सरकार यांच्या प्रती द्वेष आहे. ते येथील सर्व सुविधांचा उपभोग घेतात आणि भारतीय संस्कृती अन् सरकार यांना शिव्या देतात.