आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

आपण भारतात जन्मलो, या संस्कृतीत वाढलो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

‘जगाला पहिली भाषा, अर्थव्यवस्था, न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, गणित, संस्कृती, आरोग्यशास्त्र आणि सर्वच भारताने शिकवले. आपली संस्कृती एवढी प्राचीन असतांना आपण मात्र सध्या इतर देशांकडे पहातो.

पुराणांचे महत्त्व

पुराणांचे महत्त्व

पुराणांचे श्रवण आणि मनन हे अंत:करणाला पवित्र करण्याचे अन् भगवतप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. यासाठी पुराणांचे श्रवण आणि पारायण करण्याची सुदीर्घ परंपरा चालत आली आहे.

‘कन्यादान’च योग्य !

‘कन्यादान’च योग्य !

शास्त्रानुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. त्यामधील धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ पत्नीच्या सहकार्याने करावेत. त्यात कोणताही अतिरेक करू नये, ही अट आहे. धर्म (व्रत वैकल्ये, कुलाचार, धर्मकृत्ये), अर्थ (द्रव्य योग्य पद्धतीने कमावणे आणि विनियोग, बचत, अन्य तरतूद), काम (सुप्रजा निर्माण करणे) या सर्व गोष्टी परस्पर सहयोगाने करण्यासाठी कन्यादान आहे.

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

(म्हणे) ‘कन्यादान नको, कन्यामान म्हणा !’

हिंदूंचे धर्मशास्त्र, तसेच प्रथा आणि परंपरा यांच्यावर आघात करून हिंदूंचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या आस्थापनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकणे आवश्यक !

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल !

वैदिक प्रणालीच्या सनातन हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले तरच राष्ट्र टिकेल !

भारताने नेतृत्व करून जाज्वल्य अस्मिता तरुण पिढीत विकसित करावी !

भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. २१.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद कृष्ण पक्ष चालू होणार आहे.

चैतन्यातून उत्पन्न होणार्‍या ऊर्जेचा उपयोग अन्य राष्ट्रांवर आक्रमणासाठी न करणे हा भारतभूमीतील संस्कृतीचा गुणविशेष !

चैतन्यातून उत्पन्न होणार्‍या ऊर्जेचा उपयोग अन्य राष्ट्रांवर आक्रमणासाठी न करणे हा भारतभूमीतील संस्कृतीचा गुणविशेष !

एकत्व, विशेषता आणि चैतन्य या लक्षणांपैकी चैतन्यामुळे राष्ट्रात स्वत्त्वजागरण होते, अस्मिता उत्पन्न होते, हे खरेच आहे. कृष्णदेवराय यांनी कर्नाटकात, तर छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रात हे स्वत्त्व जागरण केले, आपापल्या वर्तुळात अवघ्या भारतवर्षाची भक्ती शिकवली, चैतन्य महाप्रभु, नरसी मेहता, तिरुवल्लुवर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास अशा साधुपुरुषांनीही राष्ट्रातील चैतन्य आणि स्वत्त्व जागवले, हेही वास्तव आहे. स्वामी विवेकानंदांचे तर तुमच्या … Read more

तमिळ भाषा देवतांशी संबंधित असल्याने पूजा करतांना तिचाही वापर व्हावा ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळ भाषा देवतांशी संबंधित असल्याने पूजा करतांना तिचाही वापर व्हावा ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळ जगातील प्राचीन भाषा आहे. तसेच ती ईश्‍वरीय भाषाही आहे. तमिळ भाषेचा जन्म भगवान शिवाच्या डमरूमधून झाला. पौराणिक कथेनुसार शिवाने पहिल्या अकादमीचे (प्रथम तमिळ संगमचे) अध्यक्षपद सांभाळले.

भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

भाद्रपद मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.