देहली विद्यापिठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयात यज्ञशाळा उभारणीच्या कामाला वेग !
या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.
या महाविद्यालयाच्या परिसरात गावासारखे वातावरण निर्माण करण्यात आले असून त्याला ‘गोकुळ’ असे नाव देण्यात आले आहे. या यज्ञशाळेच्या उभारणीच्या कामाला वेग आला आहे.
उत्सवाच्या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीप्स’ असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत.
महाराष्ट्राला संत आणि वारकरी यांची मोठी परंपरा आहे. संतांचे विविध ग्रंथ मानवजातीला पावलोपावली दिशा देण्याचे कार्य करतात. समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेले ग्रंथ, ग्रंथराज दासबोध, तसेच अनेक साहित्य अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
“सहस्रचंद्रदर्शन !” ‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’
‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच ! या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत.
व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये आणि भारतीय संस्कृतीचे जतन करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगलीतील मारुति चौक येथे १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत आंदोलन करण्यात आले.
लक्षावधी वर्षांपासून चालत आलेला हिंदु धर्मातील पुनर्जन्माचा सिद्धांत सत्यात उतरत आहे, यावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना काय म्हणायचे आहे ?
धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर इतर संस्कृती मिटवण्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा कसा उपयोग करतात, त्याचेच ‘हिजाबची मागणी’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यावरून समान नागरी कायद्याची अत्यावश्यकता स्पष्ट होते !
पाश्चात्त्य विकृतीशी संबंधित असलेला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आजची तरुण पिढी भरकटत आहे. अशा प्रकारचे ‘डे’ हे युवा पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र असून यामागे मोठ्या आस्थापनांचे छुपे अर्थकारणही लपलेले आहे.