संपर्क असावा, संसर्ग नको !
आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, तर संपर्क आहे.
आपल्याकडे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करण्याची प्रथा आहे. पश्चिमेकडे हस्तांदोलन करतात. आपल्या योजनेत संसर्ग नाही, तर संपर्क आहे.
‘रौद्री शांतीविधी केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?, तसेच विधीतील घटकांवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली चाचणी, निरीक्षणे आणि विश्लेषण देत आहोत.
समितीच्या वतीने ‘विश्व अग्निहोत्र दिना’निमित्त पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या.
गुजरातमधील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय आता भाजपच्या अन्य राज्यांतील सरकारांनी, तसेच केंद्र सरकारनेही घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांना निवेदने देण्यात आली त्याचा हा चित्रमय वृत्तांत . . .
धर्माचरण करून भारतीय परंपरेचा सार्थ अभिमान बाळगा ! जी स्त्री धर्मशिक्षित होईल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही.
कोल्हापूर येथे तब्बल १४ वर्षांनंतर होणार्या या महाधिवेशनामुळे जिल्ह्यातील हिंदु महासभेचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यात आनंदाचे अन् उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करायला हवी आणि समवेत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही ईश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी साधना करायला हवी.
होळी-रंगपंचमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीची ‘संस्कृती रक्षण’ मोहीम !
स्वामी भक्तीसमवेत मी विश्व हिंदू परिषदेच्या अनेक कार्यात अत्यंत तळमळीने सेवा करत आहे. या कार्यास श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद नेहमीच आहेत.-बाबूजी नाटेकर