श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी ‘ई-पास’ची सक्ती रहित !

श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील मंदिर प्रवेशासाठी ‘ई-पास’ची सक्ती रहित !

‘श्री अंबामाता की जय ।’, ‘श्री महालक्ष्मीदेवीचा विजय असो ।’, अशा घोषणांमध्ये भाविकांनी श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश केला. भाविक, ग्रामस्थ, पुजारी यांच्या आंदोलनास यश !

हिंदु धर्मामध्‍ये राहूनच लिंगायत समाजाने सवलती मिळवाव्‍यात !

हिंदु धर्मामध्‍ये राहूनच लिंगायत समाजाने सवलती मिळवाव्‍यात !

भारत हा धर्मप्रधान देश आहे. येथे अनेक संप्रदाय, समुदाय आहेत. एकच तत्त्व अनेक रूपांतून व्‍यक्त होते आणि अनेक रूपांत एकच तत्त्व विराजमान आहे, हा विचार भारताची विशेषता आहे.

श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे वटवृक्ष मंदिरासमवेत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध ! – श्रीमंत शिवाजीराजे भोसले, सातारा

श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे वटवृक्ष मंदिरासमवेत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध ! – श्रीमंत शिवाजीराजे भोसले, सातारा

श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासमवेत आमचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, असे प्रतिपादन सातारा संस्थानचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांनी केले.

हिंदु धर्मामुळे प्रभावित होऊन नामजप करत लढत आहे युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ !

हिंदु धर्मामुळे प्रभावित होऊन नामजप करत लढत आहे युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ !

युद्धभूमीवर एका हातात ‘एके-४७’, तर दुसर्‍या हातात जपमाळ ! युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ याच्यासारखी भगवंतावरील श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ?

संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित होऊ शकतात ! – श्रीमती अलका व्हनमारे, महिला संघटक, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित होऊ शकतात ! – श्रीमती अलका व्हनमारे, महिला संघटक, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात.

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत चालले आहेत.

समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

समाजात प्रस्थापित होणारे अयोग्य आदर्श ?

हिंदु धर्मासाठी प्राणत्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदाहरण तर जगात अन्यत्र कुठेच नसेल ! हे असे आदर्श सोडून हिंदु समाज अयोग्य आदर्शांच्या मागे का धावत आहे ? याच्या मुळाशी गेल्यास लहानपणापासून धर्मशिक्षण नसणे, घरात आई-वडिलांकडून योग्य संस्कार नसणे हेच म्हणावे लागेल !

मंगलमय स्वस्तिक !

मंगलमय स्वस्तिक !

स्वस्तिकच्या प्रकरणात हिंदूंनी वेळीच आवाज उठवला नसता, तर कॅनडामध्ये त्याच्यावर बंदी घातली गेली असती. जागतिक पातळीवर हिंदूंना त्यांच्या अधिकारांसाठी वेळोवेळी लढावे लागते; मात्र हिंदूंमध्ये शुभ आणि मंगलमय असलेल्या स्वस्तिकसाठी हिंदूंनी वैध मार्गाने दिलेला लढा हा नक्कीच आशादायी होता !

भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री महेश्वर देवस्थान, कैलासनगर, अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्र’ या विषयावर व्याख्यानात घेण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला ! –  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला ! –  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रम यांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा चालू राहिली.