कुराणमध्ये ‘हिजाब’चा उल्लेख नसून मुसलमान महिलांना तो अनिवार्य करणे, हे त्यांच्या प्रगतीला बाधक ! – राज्यपाल आरिफ महंमद खान, केरळ
हिजाबच्या माध्यमातून सरकार आणि समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न सरकारने वेळीच हाणून पाडायला हवा !
हिजाबच्या माध्यमातून सरकार आणि समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न सरकारने वेळीच हाणून पाडायला हवा !
राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्यांवर प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.
शाळांकडून प्रवेश देण्यास नकार
कर्नाटक उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश असतांनाही त्याचे उल्लंघन करणारे धर्मांध !
महाविद्यालयात हा नियम पूर्वीपासूनच लागू असतांना अद्यापपर्यंत कुणी याला हरकत घेतली नव्हती, मग आताच अशी मागणी का केली जात आहे ? बुरखा घालून मुले या महाविद्यालयातील मुलींना त्रास देत होती, याविषयी रईस शेख का बोलत नाहीत ?
हिजाबच्या सूत्रावरून भारतात अराजकता पसरवण्याचा पाकचा कट
हिजाब प्रकरणाद्वारे भारतावर टीका करणार्या अन्य देशांवर भारताने कारवाई करणे अपेक्षित !
ज्यांना गणवेशाऐवजी हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये यायचे असेल, त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जावे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ते काय ?
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग असल्याचे सुतोवाच
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग आहे. मुसलमान महिलांचे शिक्षण पूर्णपणे बंद केले जावे; कारण आता त्यांच्या इच्छेनुसारच तीन तलाकच्या विरोधात कायदा झाला आहे. आता त्या शिक्षित झाल्या आहेत. यामुळेच मुसलमान त्रस्त आहेत.
नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या प्रकरणी भारतावर टीका केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भारताची वरील भूमिका मांडली.