‘सेवेची फलनिष्पत्ती कशी वाढवावी ?’, याविषयी पू. संदीप आळशी यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी या दिवशी पू. संदीप आळशी यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ‘सेवेची फलनिष्पत्ती वाढवण्यासंदर्भात साधकांना केलेले मार्गदर्शन इथे देत आहोत . . .

‘सरकारीकरण झालेल्या मंदिरातील कर्मचार्‍याच्या पाया पडायला लाज वाटेल’, असे प.पू. स्वामी वरदानंद भारती यांनी सांगणे

पुजार्‍याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; त्याला परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर तसे करायला आम्हाला लाज वाटेल.’’

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाने सूक्ष्मातून केलेले साहाय्य

‘मी आई-बाबांना सोडून सेवा करण्यासाठी आश्रमात आले आहे. सगळ्या सुख-सोयी सोडून आले आहे’, असा अहंयुक्त विचार होता. या संदर्भात एकदा सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी मला लक्षात आणून दिले, ‘हा तुझा भ्रम आहे.

नम्रता, अल्प अहं असलेले आणि तन-मन-धन समर्पित करून गुरुसेवा करणारे चेन्नई येथील साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !

सनातनचे साधक श्री. पट्टाभिरामन् प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी दिली.

‘संत-ताई, पू. अश्‍विनीताई यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंतच कसा वेळोवेळी साहाय्य करत आहे’, हे सांगणारे एका भावाचे हृद्गत !

हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस.

दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘आवरण परिणामकारक कसे काढावे ?’, या अभ्यासवर्गात आलेल्या अनुभूती

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला ‘स्वतःवर आवरण किती प्रमाणात आहे ?’, हे शोधण्याची पद्धत शिकवली. तसे केल्यावर ‘आपल्यावर किती आवरण असते ?’, ते समजले. त्या वेळी माझी प्रत्येक कृती भावपूर्ण होत होती.

कृतज्ञतेचे शब्दपुष्प, मी परम पूज्यांच्या चरणी वहातसे ।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली. त्या वेळी व्यवहारातील बर्‍याच व्यक्ती ‘जर-तर’ची भाषा वापरून साधनेविषयी ऐकण्याचे आणि कृती करण्याचे टाळत. पुढील काव्यात व्यवहारातील व्यक्तीचे विचार आणि त्यांवरील आध्यात्मिक दृष्टीकोन दिले आहेत.

अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !

सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून एका साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत. 

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

क्षात्रतेजाने युक्त असलेल्या, हिंदु राष्ट्राच्या राजाला, राष्ट्रधर्माला, हिंदु राष्ट्राच्या हितकर्त्याला, सनातन धर्माला, ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संस्थापकाला, श्री श्री जयंत नावाच्या श्रीविष्णुरूपाला मी पुनःपुन्हा नमस्कार (वंदन) करते.