
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि विद्वान प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले) मंदिर सरकारीकरणाविषयी म्हणाले होते, ‘‘कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी तेथील पुजार्याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; कारण त्याच्या मागे परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर त्या शासकीय कर्मचार्यांच्या पाया पडायला आम्हाला लाज वाटेल.’’
– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर (संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !