
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि विद्वान प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले) मंदिर सरकारीकरणाविषयी म्हणाले होते, ‘‘कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी तेथील पुजार्याच्या पाया पडायला आम्हाला कमीपणा वाटत नाही; कारण त्याच्या मागे परंपरेचा आधार आहे; पण उद्या मंदिर सरकारच्या कह्यात गेल्यावर त्या शासकीय कर्मचार्यांच्या पाया पडायला आम्हाला लाज वाटेल.’’
– कै. भागवताचार्य वा.ना. उत्पात, पंढरपूर, सोलापूर (संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
मोगल, ब्रिटीश आणि काँग्रेस यांनी केले नाही, ते महाराष्ट्र सरकार करायला निघाले आहे !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!