वर्तमानकाळात संतांची संघटित शक्तीच हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी

धर्माला आलेल्या ग्लानीच्या वर्तमानकाळात संतांची संघटित शक्ती हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते, असे उद्गार अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी (माऊली सरकार) यांनी १३ एप्रिल या दिवशी येथे केले.

 मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे ! – रामराजे नाईक-निंबाळकर

मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन माध्यमांचा अधिकाधिक विनियोग करून कसोशीने प्रयत्न करायला हवेत, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

‘समर्थांचे महानिर्वाण’ पुस्तकाचे प्रकाशन

या पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून परमहंस भालचंद्र महाराज यांच्या अखेरच्या काळातील काही आठवणी, दृष्टांत आणि समाधी सोहळा यांचा वृत्तांत असलेल्या कै. सुरेश सातपुते लिखित ‘समर्थांचे महानिर्वाण’ या पुस्तकाच्या द्वितिय आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.