वाचकांना आवाहन !
‘धर्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
‘धर्मशास्त्रदृष्ट्या श्री गणेशोत्सव साजरा करणे, श्री गणेशाचे विडंबन रोखणे, तसेच गणेशोत्सवकाळात होणारी धर्महानी रोखणे’ यांसाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आम्हाला १० सप्टेंबरपर्यंत अवश्य पाठवावे.
‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !
मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये २ सहस्र ९०० गाड्या आरक्षित झाल्या होत्या. यावर्षी आरक्षित गाड्यांची संख्या ३ सहस्र ४०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने गाड्यांची नोंदणी चालू आहे.
वर्षभर मशिदींवर वाजणार्या भोंग्यांकडे दुर्लक्ष आणि वर्षातून एकदा येणार्या हिंदूंच्या सणांच्या वेळी मात्र कारवाई, हा पोलीस अन् प्रशासन यांच्याकडून केला जाणारा दुजाभावच होय.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील गणेशमूर्ती मिरवणुकीचे आगमन आणि विसर्जन मार्गांची डागडुजी करण्याचा आदेश राज्यशासनाने दिला आहे. ४ सप्टेंबर या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी आणि गणेशोत्सव यांनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेण्यात आली.
राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?
काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध
आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तात्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याविना मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे.
या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ आणि अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक याप्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल.
गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.