श्री कूर्मावताराची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
आजच्या या लेखातून सूक्ष्म-ज्ञानातून उमजलेले ‘श्री कूर्मावताराविषयीचे गूढ रहस्य आणि विस्तृत ज्ञान’, जाणून घेणार आहोत.
आजच्या या लेखातून सूक्ष्म-ज्ञानातून उमजलेले ‘श्री कूर्मावताराविषयीचे गूढ रहस्य आणि विस्तृत ज्ञान’, जाणून घेणार आहोत.
वैशाख शुक्ल चतुर्दशी (३०.४.२०२६) या दिवशी श्री नृसिंह जयंती झाली. त्यानिमित्त ‘श्री नृसिंह अवताराची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये’ यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
सत्ययुगात भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे श्रीविष्णूचा चौथा अवतार ‘श्री नृसिंह अवतार’ प्रगट होणे
अक्षय्य तृतीयानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अक्षय्य तृतीयेचे आध्यात्मिक महत्त्व, दान करण्याविषयी शास्त्रोक्त आधार आणि त्याचे चिरस्थायी लाभ,
पाग (चिपळूण) येथे ‘सकल हिंदु संमेलना’त शौर्यपूर्ण वातावरणाचा अनुभव !
सत्ययुगात मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह आणि वामन हे श्रीविष्णूचे पाच अवतार झाले. त्रेतायुगाच्या प्रारंभी महर्षी भृगूंच्या गोत्रात जामदग्नेय कुळात महर्षि जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी श्रीविष्णूने सहावा अवतार धारण केला.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व !
अक्षय्य तृतीयेला गंगेचे अवतरण झाले, अशी आपली परंपरा सांगते. ‘वाल्मिकी रामायणा’च्या बालकांडात सर्ग ३४ ते ४४ या ११ सर्गांमध्ये विश्वामित्र ऋषींनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना गंगावतरणाची कथा सांगितली आहे.
परशुरामाला श्री शंकराकडून अस्त्रप्राप्ती झाली होती. त्या कथेनुसार देव-दानवांचे युद्ध झाले. त्यात दानवांनी देवांचा पराभव केला.
हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अन् हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.