अधिक मास (पुरुषोत्तम मास) हा ईश्वरभक्ती, आत्मशुद्धी आणि साधना करण्यासाठी सर्वोत्तम !
‘हिंदु कालगणनेनुसार अनुमाने प्रति ३ वर्षांनी येणारा ‘अधिक मास’ हा अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्वाचा मानला जातो. या मासाला ‘मलमास’(टीप) असेही म्हटले जाते; मात्र शास्त्रात याला ‘पुरुषोत्तम मास’ असे गौरवले गेले आहे.