जगभरात साजरी केली जाणारी मकरसंक्रांत !

मकरसंक्रांत हा सण प्रतिवर्षी विक्रम संवत्नुसार पौष मासामध्ये आणि शक संवत्नुसार माघ मासामध्ये शुक्ल पक्षात साजरा केला जातो.

मकरसंक्रांत

‘या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान, दान पुण्यकारक मानले आहे; म्हणूनच तिळाप्रमाणे स्निग्धता आणि गुळाप्रमाणे गोडवा याचे प्रतीक म्हणून तीळगूळ देऊन परस्परातील स्नेह अन् माधुर्य वाढवावे’, असा संदेश देणारा, समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करतात.

मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्‍या कृती आहेत.

‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व !

‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर मकरसंक्रांतीच्या दिवशी देवता स्वरूप पालटून स्नानासाठी येतात’, असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे स्नान करणे, म्हणजे अनंत पुण्याचे एकत्रित फळ प्राप्त करण्यासारखे आहे.

मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !

दुसर्‍याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२३

‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.

‘केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते’, असे म्हणणे, हे षड्यंत्र नाही ना ?

‘आकार डिजी ९’ या यूट्यूब चॅनेलचे श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांची ‘हिंदु सण आणि प्रदूषण’ या विषयावर मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश येथे देत आहोत.

‘आता प्रदूषण होत नाही का ?’ म्हणत मुंबईच्या समुद्रात मुसलमान कचरा टाकत असलेले छायाचित्र प्रसारित !

एका व्यक्तीने मुंबईतील समुद्रात एक मुसलमान व्यक्ती मोठ्या प्रमाणात निर्माल्य टाकत असल्याचे छायाचित्रासमवेत ‘आता प्रदूषण होत नाही का ?’ अशी विचारणा प्रशासनाला केली आहे.

एकादशी माहात्‍म्‍य, व्रत आणि त्‍याची फलश्रुती !

‘एकादशी हे एकच व्रत असे आहे की, जे नेहमीप्रमाणे संकल्‍प वगैरे करून विधीपूर्वक घेण्‍याची आवश्‍यकता नसते; कारण हे व्रत जन्‍मतःच लागू होते. ते आमरण घडणे इष्‍ट आहे. एकादशी व्रत हे अन्‍य व्रतांस पायाभूत असल्‍यामुळे किमान पात्रता प्राप्‍त करून घेण्‍याची इच्‍छा असणार्‍यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे.