आंबा बागायतदारांच्या हानीभरपाईसाठी मंत्रालयातील बैठकच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार असून असा उपक्रम राबवणारा हा राज्यातील पहिला जिल्हा असेल.