इराण आणि तैवान या देशांनी भारताचा ४० सहस्र किलो चहा परत पाठवला !

यावरून इस्लामी देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जाणूनबुजून अपकीर्ती करत असल्याचे उघड होते ! भारताने अशा उन्मत्त आणि खोटारड्या देशांना निर्यात करू नये !

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत ५ वर्षांत ८ पटींनी वाढ

संरक्षण क्षेत्रात भारताला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याच्या प्रयत्नांना सातत्याने यश मिळत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात ही १३ सहस्र कोटी रुपयांवर पोचली.

गव्हानंतर आता गव्हाच्या पिठावरही निर्यातबंदी

गव्हाच्या पिठासह मैदा, रवा आदी पदार्थांच्या निर्यातीवरही बंदी असेल. या पुढे निर्यातीसाठी केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असल्याची माहिती परकीय व्यापार महासंचालनालयाने दिली.

संयुक्त अरब अमिरातकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीस स्थगिती

भारतीय गहू आणि गव्हाचे पीठ यांची निर्यात ४ मासांसाठी स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त अरब अमिरातने घेतला. भारताने १४ मे २०२२ या दिवशी गव्हाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता, त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने हे पाऊल उचलले आहे.

भारत सरकारकडून गव्हाच्या निर्यातीवर बंदी

गव्हाच्या वाढत्या किमती पहाता केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. एका अधिसूचनेत सरकारने म्हटले आहे की, देशाची अन्न सुरक्षा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाची मागणी घटल्याने भारतात तेल स्वस्त !

भारत हा खाद्य तेलाचा मोठा आयातदार देश आहे. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाच्या आयातीमध्ये घट झाली असतांनाही मागणी न्यून झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले आहेत.

भारत बनणार ‘ग्रीन हायड्रोजन’ निर्यात करणारा देश ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ३० मार्च या दिवशी ‘ग्रीन हायड्रोजन’वर चालणार्‍या चारचाकी गाडीतून संसदेत पोचले. या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे. ‘मिराई’ याचा अर्थ म्हणजे भविष्य.

भारताने प्रथमच एका वर्षात केली ४०० बिलियन डॉलर्सची निर्यात !

‘आत्मनिर्भर भारता’च्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या बळावर आर्थिक वर्ष २०२१-२२ संपायच्या ९ दिवस आधीच भारताने ४०० बिलियन डॉलर्सची (३० सहस्र ५४० कोटी रुपयांहून अधिक रकमेची) निर्यात केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

वर्ष २०२१ मध्ये भारताचा चीनसमेवत विक्रमी ९ लाख २० सहस्र कोटी रुपयांच्या वस्तूंचा व्यापार !

चीन भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असतांना व्यापारात मात्र भारताने चीनसमोर शरणागतीच पत्करल्याचे आकडेवारीतून लक्षात येते ! ही गुलामगिरी भारत कधी दूर करणार ?

चीनमधील साम्यवादाचा इतिहास, त्याची साम्यवादी धोरणे आणि भारताची भूमिका

या लेखातील पहिल्या भागात चीनमधील साम्यवादाचा थोडक्यात इतिहास आणि दुसर्‍या भागात चीनचा भारताला असलेला धोका अन् भारताची भूमिका यांविषयी पाहू.