गोव्यात ७८.९४ टक्के मतदान !

गोव्यात ७८.९४ टक्के मतदान !

राज्यात काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततापूर्ण मतदान झाले. ४० मतदारसंघांमधील ३०१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत ‘सीलबंद’ झाले आहे. निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी आहे.

राजकारण्यांचे स्वार्थी आणि व्यक्तीनिष्ठ कार्यकर्ते !

राजकारण्यांचे स्वार्थी आणि व्यक्तीनिष्ठ कार्यकर्ते !

ज्या नेत्याकडे नि:स्वार्थी कार्यकर्ते असतील, तो नेता लोकशाहीतील खर्‍या अर्थाने धनवान नेता मानावा लागेल. त्यादृष्टीने विचार केल्यास सध्याचे राजकारणी दरिद्रीच म्हणावे लागतील. विद्यमान लोकशाहीची हीसुद्धा एक मोठी शोकांतिका आहे.

ओडिशातील एका गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमदेवारांची गावकर्‍यांनी घेतली लेखी आणि तोंडी परीक्षा !

ओडिशातील एका गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवत असलेल्या उमदेवारांची गावकर्‍यांनी घेतली लेखी आणि तोंडी परीक्षा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर मतदारांमध्ये अशा प्रकारची जागृती आली, हे कौतुकास्पद असले, तरी ती केवळ एकाच गावात आली आहे, हे भारतियांना लज्जास्पदच होय !

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

जागृत मतदार, तर सुदृढ लोकशाही !

जागृत मतदार, तर सुदृढ लोकशाही !

सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

राष्ट्र आणि धर्म यांसाठी काय करू?, हे न सांगता जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’ अशी लाच देणारे राजकीय पक्ष देशाचे काय भले करणार ?

राष्ट्र आणि धर्म यांसाठी काय करू?, हे न सांगता जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’ अशी लाच देणारे राजकीय पक्ष देशाचे काय भले करणार ?

गोव्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने

१० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले २० गोव्यातील उमेदवार

१० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले २० गोव्यातील उमेदवार

वर्ष २०१७ मध्ये ही संख्या ६ होती. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले हे सर्व उमेदवार विजयी झाले होते.

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत.

पंजाबमध्ये निवडणूक प्रचार काळात सुमारे ३१२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

पंजाबमध्ये निवडणूक प्रचार काळात सुमारे ३१२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले गेले, तर पकडल्या न गेलेल्या अमली पदार्थाचे मूल्य किती असेल आणि त्याचे प्रमाणही किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !