अखिलेश यादव यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेले केंद्रीय मंत्री बघेल यांच्या वाहन ताफ्यावर १०० जणांकडून आक्रमण
आक्रमणकर्त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मंत्री बघेल यांच्यावर आक्रमण केले, हे जनतेसमोर यायला हवे !
आक्रमणकर्त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून मंत्री बघेल यांच्यावर आक्रमण केले, हे जनतेसमोर यायला हवे !
निवडणूक आयोगाने आणि भारतीय मतदारांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
राज्यात काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततापूर्ण मतदान झाले. ४० मतदारसंघांमधील ३०१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत ‘सीलबंद’ झाले आहे. निवडणुकीचा निकाल १० मार्च या दिवशी आहे.
ज्या नेत्याकडे नि:स्वार्थी कार्यकर्ते असतील, तो नेता लोकशाहीतील खर्या अर्थाने धनवान नेता मानावा लागेल. त्यादृष्टीने विचार केल्यास सध्याचे राजकारणी दरिद्रीच म्हणावे लागतील. विद्यमान लोकशाहीची हीसुद्धा एक मोठी शोकांतिका आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतर मतदारांमध्ये अशा प्रकारची जागृती आली, हे कौतुकास्पद असले, तरी ती केवळ एकाच गावात आली आहे, हे भारतियांना लज्जास्पदच होय !
ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !
गोव्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकीत दिलेली आश्वासने
वर्ष २०१७ मध्ये ही संख्या ६ होती. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले हे सर्व उमेदवार विजयी झाले होते.