३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्याच्या अन्वेषणाचे भवितव्य आता नवीन सरकारच्या हाती ! वरिष्ठ पोलीस अधिकारी
घोटाळ्याविषयी तक्रार होऊन ९ वर्षे उलटली, तरी अद्याप अन्वेषणाची दिशाच ठरवली जात आहे. अशाने देशातील भ्रष्टाचार आणि घोटाळे कधी संपतील का ? अशा कूर्मगतीमुळेच घोटाळेबाजांचे फावते !