वीर सावरकर उवाच

‘‘दुसर्‍याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही

छत्रपती शिवरायांकडे मुसलमान सैनिक असल्याविषयी उठवलेली आवई आणि हिंदवी स्वराज्यासाठी मराठ्यांनी दिलेला लढा !

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते; म्हणूनच त्यांच्या सैन्यात आपल्याला मुसलमान दिसतात’, असे अलीकडे सांगितले जाते; पण त्यात तथ्य नाही

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक आणि हिंदु साम्राज्‍याचा विस्‍तार !

छत्रपती शिवरायांचा राज्‍याभिषेक, म्‍हणजे हिंदुस्‍थानच्‍या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. मोगल सत्तेच्‍या काळात ‘हिंदुस्‍थानातील मोगल साम्राज्‍य, म्‍हणजेच हिंदुस्‍थानचे सरकार’, असे समीकरण झाले होते.

वीर सावरकर उवाच 

‘हिंदु संस्कृतीने माणसाला देवत्वापर्यंत पोचण्याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्पन्न करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली…

भारतीय राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष – एक प्रकट चिंतन ! 

देश स्वतंत्र झाल्यावर भारतीय राज्यघटना समितीचे स्थायी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे २११ सदस्य  या सर्वांच्या कष्टाने भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, ती वर्ष १९५० मध्ये ! वर्ष २०२५ हे आपल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

जगात जे जे चांगले आहे, जे जे उत्तम आहे, त्या त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिक आणि बौद्धिक विशालता हेच हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

ब्लॉगेट यांच्या घरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती छायाचित्राकडे बोट करून मॅक्लिअड म्हणाल्या, ‘If ever there was a God on earth, that is the man’

स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

१२ जानेवारी या दिवशी ‘स्वामी विवेकानंद यांची १६२ वी जयंती झाली’, त्या निमित्ताने… भारतातील बंगाल प्रांतात स्वामी विवेकानंद यांच्या रूपात एक तेजस्वी संन्याशी जन्माला आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता. दक्षिणेश्वरला वास्तव्य करणारे रामकृष्ण परमहंस मात्र नरेंद्राची प्रतीक्षा करत होते. ज्याने ‘आपल्या गुरूंना कधीही पाहिले नाही, आपले गुरु कोण हेही ज्याला … Read more

स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी

भारतभर प्रवास करून आपला देश, संस्कृती, समाज जाणण्याच्या हेतूने पायी प्रवास करणारा आधुनिक काळातील संन्यस्त वृत्तीचा तरुण नरेंद्र ‘स्वामी विवेकानंद’ झाल्यावर शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत गेला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांविना साहित्य संमेलन, म्हणजे सुरांवाचून संगीत !

कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे.