‘व्रतस्थ धर्मरक्षक’ असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ देशाचा खरा वीर ! – सुप्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परूळकर

‘व्रतस्थ धर्मरक्षक’ असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ देशाचा खरा वीर ! – सुप्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परूळकर

वाचक, हितचिंतक यांच्या उपस्थितीत नाशिक येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात हिंदुत्वाच्या चैतन्यमय शक्तीचा आविष्कार !

हिंदुत्वनिष्ठांनी गौरवलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ !

राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात ‘सनातन प्रभात’चे योगदान !

चारित्र्यसंपन्न, ज्ञानतपस्वी आणि वक्तादशसहस्रेषु कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार कै. डॉ. अशोक मोडक !

चारित्र्यसंपन्न, ज्ञानतपस्वी आणि वक्तादशसहस्रेषु कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार कै. डॉ. अशोक मोडक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराने मंडित असलेले आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार आदरणीय डॉ. अशोकराव मोडक यांना डिसेंबर २०२५ मध्ये चतुरंग संस्थेने ‘जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले. त्यांचे कोणत्याही विषयावरचे व्याख्यान, म्हणजे ज्ञान आणि माहिती यांनी परिपूर्ण असलेली  बौद्धिक अन् वैचारिक मेजवानी असे.

हिंदु राष्ट्रवाद जिवंत ठेवण्यासाठी साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक यांचे डावपेच रोखण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !

हिंदु राष्ट्रवाद जिवंत ठेवण्यासाठी साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक यांचे डावपेच रोखण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे !

साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक यांचा हा डावपेच लक्षात घेऊन वेळीच याकडे लक्ष देऊन योग्य ती पावले उचलली नाहीत, तर अनंत काळापासून या देशात रुजलेला हिंदु आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद या दोन्ही विचारसरणी नष्ट होतील अन् हिंदुस्थान हे राष्ट्र म्हणून जिवंत रहाणार नाही.

राष्ट्रवादी लेखकांना साम्यवाद्यांकडून झालेला विरोध !

राष्ट्रवादी लेखकांना साम्यवाद्यांकडून झालेला विरोध !

धर्म विचारून गोळ्या घालणार्‍या जिहाद्यांच्या विरोधात विद्रोही साहित्यिकांकडून लेखन का नाही ?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद, सध्याच्या साहित्यिकांचा उद्दामपणा आणि हिंदु साहित्यिकांची होत असलेली उपेक्षा !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद, सध्याच्या साहित्यिकांचा उद्दामपणा आणि हिंदु साहित्यिकांची होत असलेली उपेक्षा !

प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कुठेही स्थान नसल्याचे आढळून आले आहे. तुर्की, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, अशा परकीय आक्रमकांना नमवून पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण केली, ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी !

राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !

राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !

राष्ट्राचे काही झाले, तरी त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही’, असे वाटत असेल, तर ‘ते साहित्यिक, लेखक, कवी म्हणून खरोखरच स्वतःचे द्रष्टेपण, स्वतःची निर्भयता, स्पष्टवक्तेपणा अजूनही तेवढाच तेजस्वी आहे, हे सिद्ध करण्यासाठी असमर्थ ठरतात’.

भारतीय शिक्षणपद्धत देशात रुजवण्यासाठी मेकॉले शिक्षणपद्धतीचा अंत करण्याचा सुयोग्य निर्णय !

भारतीय शिक्षणपद्धत देशात रुजवण्यासाठी मेकॉले शिक्षणपद्धतीचा अंत करण्याचा सुयोग्य निर्णय !

इंग्रजांनी हिंदुस्थानात सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय शिक्षणपद्धतीचा विध्वंस केला. इंग्रजांनी हिंदुस्थानच्या शिक्षणाचा प्रचार करण्याचा आव आणून … असा खोटा प्रचार केला.

जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैदिक सनातन धर्म आणि भारत यांचे महत्त्व !

जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वैदिक सनातन धर्म आणि भारत यांचे महत्त्व !

‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’, म्हणजेच (सनातन) धर्मामुळे राष्ट्र विजयी होते.’ याच अनुषंगाने ‘धर्म आणि राष्ट्र यांचे अस्तित्व एकमेकांवर कसे अवलंबून आहे’, तसेच मनुष्यजीवनाचे महत्त्व यांविषयी ऊहापोह करणारा हा लेख !, आजचा हा अंतिम भाग.

धर्माच्या अस्तित्वावरच राष्ट्राचे अस्तित्व अवलंबून !

धर्माच्या अस्तित्वावरच राष्ट्राचे अस्तित्व अवलंबून !

१३ आणि १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. खरेतर या महोत्सवाचे बोधवाक्य आहे, ‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’, म्हणजेच (सनातन) धर्मामुळे राष्ट्र विजयी होते….