स्वामी विवेकानंद यांच्या स्वदेश आणि स्वधर्म यांविषयीच्या हृद्य आठवणी
ब्लॉगेट यांच्या घरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती छायाचित्राकडे बोट करून मॅक्लिअड म्हणाल्या, ‘If ever there was a God on earth, that is the man’
ब्लॉगेट यांच्या घरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती छायाचित्राकडे बोट करून मॅक्लिअड म्हणाल्या, ‘If ever there was a God on earth, that is the man’
१२ जानेवारी या दिवशी ‘स्वामी विवेकानंद यांची १६२ वी जयंती झाली’, त्या निमित्ताने… भारतातील बंगाल प्रांतात स्वामी विवेकानंद यांच्या रूपात एक तेजस्वी संन्याशी जन्माला आला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच नरेंद्र गुरूंच्या शोधात फिरत होता. दक्षिणेश्वरला वास्तव्य करणारे रामकृष्ण परमहंस मात्र नरेंद्राची प्रतीक्षा करत होते. ज्याने ‘आपल्या गुरूंना कधीही पाहिले नाही, आपले गुरु कोण हेही ज्याला … Read more
भारतभर प्रवास करून आपला देश, संस्कृती, समाज जाणण्याच्या हेतूने पायी प्रवास करणारा आधुनिक काळातील संन्यस्त वृत्तीचा तरुण नरेंद्र ‘स्वामी विवेकानंद’ झाल्यावर शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत गेला.
कितीही कष्ट सहन करावे लागले, तरी सरस्वतीमातेची सेवा करता करता आपल्याला भारतमातेलाही परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करायचे आहे.
‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्यास अत्यंत कठीण आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्तीयोगा’चे माहात्म्य सांगून सर्वसामान्य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.
भक्ती मार्गावरून प्रगती करत करत अखेरची प्राप्त होणारी स्थिती आणि ज्ञान मार्गाने वाटचाल करतांना प्राप्त होणारी अखेरची स्थिती या दोन्ही स्थितीत कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ज्ञानमार्गात प्रारंभीपासून बुद्धीच्या द्वारे ज्ञान प्राप्त केलेले असते, तर भक्ती मार्गात तेच ज्ञान श्रद्धेने प्राप्त केलेले असते.
नियम केवळ योगमार्गावरून वाटचाल करणार्यांसाठी नसून तो कर्मयोग, संन्यासयोग, भक्तीयोग अशा कोणत्याही मार्गावरून वाटचाल करणार्या सर्वांसाठी आहे. भक्ताच्या मनात देवावरील श्रद्धा दृढ करण्याचे काम स्वतः भगवंत करतो.
‘ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या जीवनात आपल्याला सहजतेने आढळून येतो. ते त्यांच्या अमृतमय वाणीने श्रोत्यांच्या मनमस्तिष्कावर संस्कारांचा अभिषेक अविरत करत आहेत.
सावरकर यांनी संपूर्ण हिंदु समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न सनातन संस्था सातत्याने करत आहे. त्यासाठी सनातन संस्था ही हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभाग घेते…
‘हिंदुत्व’ हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु समाज त्यापासून दूर गेला, तर हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे अस्तित्व जगात रहाणार नाही, हे जाणा !