(म्हणे) ‘गोमूत्र राज्यां’मध्येच भाजप जिंकतो !’ – द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार
जर भाजप गोमूत्रामुळे जिंकत असेल, तर तो गोमातेचा आशीर्वादच समजावा लागेल !
जर भाजप गोमूत्रामुळे जिंकत असेल, तर तो गोमातेचा आशीर्वादच समजावा लागेल !
संघाला मुसलमानविरोधी म्हणणारा द्रमुक स्वतः मात्र हिंदुविरोधी आहे, हे दाखवून देत आहे !
‘हिंदुद्वेष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवरील दडपशाही म्हणजे धर्मनिरपेक्षता’ अशी व्याख्या देशात तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी केली आहे. यावरच न्यायालयाने कोरडे ओढणे म्हणजे सोनाराने कान टोचणे होय !
तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड
द्रमुक सनातनद्वेषी असून त्याचा जन्मच सनातनद्वेषातून झाला आहे, हे जगजाहीर आहे. अशा आघाडीलाच सनातन धर्मीय आगामी निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या नष्ट करतील यात शंका नाही ! सनातनला संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल !
सहस्रो वर्षांपासून असुर आणि काही शतके मोगल यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन धर्म आजही जिवंत आहेत, तर नष्ट करणारे स्वतःच नष्ट झाले आहेत, हेच परत परत होत रहाणार आहे !
मागील काही कालावधीत हिंदुत्वनिष्ठांवर ‘हेटस्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) अंतर्गत गुन्हे नोंद झाले आहेत. सर्वाेच्च न्यायालयानेही ‘हेटस्पीट’च्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
दलित आणि मागासवर्गीय यांची परंपरागत मते मिळवण्यासाठी द्रमुकचे नेते जाणीवपूर्वक अशा प्रकारची टीका करत आहेत, हे लक्षात घेऊन धर्माभिमानी हिंदूंनी याला संघटितपणे विरोध केला पाहिजे !
उदयनिधी यांचा द्रमुक पक्ष हिंदु धर्मविरोधी आहे, त्याची तीच विचारसरणी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनिधी यांनी केलेली विधाने सनातन धर्माच्या विरोधातच आहेत, यात कुणालाच दुमत नाही !
सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्या लाखो वर्षांच्या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्यांनी जनतेला विस्तृतपणे सांगायला पाहिजे !