देहलीतील ४० गावांची इस्लामी नावे पालटण्याचा प्रस्ताव आप सरकारला देणार ! – भाजप

केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील गुलामीची दर्शक असणारी इस्लामी नावे पालटण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी प्रयत्न केला पाहिजे !

हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !

अनधिकृतांचे पाठीराखे !

अनधिकृत बांधकामे ! अशा ठिकाणांहून देशविरोधी कारवाया चालत असल्याचे आतापर्यंत अनेकदा उघड झाले आहे. जहांगीरपुरीतील दंगल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे ही समस्या केवळ अनधिकृत बांधकामाच्या दृष्टीने न हाताळता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने हाताळणे, ही काळाची आवश्यकता आहे !

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतून देशाचा कारभार हाकला जात असतांना त्याच शहरात सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या होते, हे सरकारी यंत्रणेला लज्जास्पद !

जहांगीरपुरीतील अवैध बांधकामांवरील कारवाईवर स्थगिती कायम !

न्यायालयाच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश यांच्यासह संपूर्ण देशात चालू असलेल्या अवैध बांधकामांवरील कारवाईवर कोणताही परिणाम होणार नाही.

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

कोरोनाचा पुन्हा प्रभाव

उत्तरप्रदेशातील काही जिल्हे आणि देहली राज्यात मास्क अनिवार्य !
देहलीमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड

देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !

लडाखमध्ये चीनची पुन्हा कुरापत : नियंत्रणरेषेजवळ ३ भ्रमणभाष मनोरे उभारले !

कुरापतखोर चीनला समजेल अशा भाषेत उत्तर दिल्यास तो ताळ्यावर येईल, हे लक्षात घेऊन भारताने आक्रमक भूमिका अवलंबणे आवश्यक !