पुण्यात १ कोटी रुपयांचा चरस जप्त; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीहून रेल्वेतून महाराष्ट्र्रात आणण्यात आलेला अनुमाने १ कोटी रुपये मूल्याचा चरस पुण्यात लोहमार्ग पोलिसांनी जप्त केला आहे.

मृत गाय-बैल यांचे मांस आणि कातडी बाळगणे गुन्हा नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

शफिकउल्ला खान यांनी ‘मृत प्राण्यांचे कातडे बाळगण्यात काय चुकीचे आहे ?’, याविषयी न्यायालयात याचिका केली होती.

जमावबंदी असतांना मिरवणूक काढल्याने सातारा येथील भाजप सरपंचांसह ५२ जणांवर गुन्हा नोंद

सरपंचच नियमांचे पालन करत नसतील, तर ते समाजाकडून नियमांचे पालन कसे करून घेतील ? नियम मोडणारे नाही, तर नियमांचे पालन करणारेच लोकप्रतिनिधी हवेत !

हिंदुत्वाचा आधारवड हरपला !

धर्मतेजाने हिंदु समाजाला असलेले धर्माविषयीचे अज्ञान दूर करणार्‍या या महान संत विभूतीच्या जाण्याने हिंदु समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे; देहाने जरी अस्तित्वात नसले, तरी निर्गुणातून त्यांचे कार्य चालूच रहाणार. धर्मरक्षणार्थ झटण्यासाठी त्यांनी धर्मप्रेमींना बळ आणि आशीर्वाद द्यावेत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध मद्य वाहतुकीविरोधात धडक कारवाई मोहीम

 ६० लाखांचा देशी आणि विदेशी मद्याचा साठा हस्तगत

‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’कडून शासकीय अनुदानाचा अपलाभ घेतल्याची तक्रार !

सातारा नगरपालिकेने ‘गेंडामाळ कब्रस्तान न्यासा’ला नोटीस बजावली आहे.

अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याचा विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आदेश

अवैध कृत्यांवर आळा बसवणे हे पोलीस दलाचे काम असतांना वाहतूक पोलीस आणि पोलीस तपासणी नाक्यावर लक्ष ठेवण्यासाठी पुन्हा नवीन पथकाची नियुक्ती म्हणजे कार्यरत असलेले पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करत नसल्याचे स्पष्ट होते !

सत्ताधारी माकपच्या कार्यकर्त्यांकडून मंदिरात तोडफोड, देवतांच्या मूर्तींचा अवमान आणि चोरी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाचा उन्माद ! अशी गुंडगिरी करणारे माकपवाले म्हणे पुरो(अधो)गामी आणि सहिष्णु ! अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

‘टीआरपी’ घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची ‘बार्क’च्या कार्यालयात धडक

रिपब्लिक टी.व्ही.चे आर्थिक चढउतार पडताळण्यासाठी पोलिसांनी ‘फॉरेन्सिक ऑडिट’चा अहवाल मागितला

बंगालचे राजकारण

भाजपने तेथे मतपेटीच्या पलीकडे जाऊन बंगालच्या हिंदूंना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य करावे, इतकीच अपेक्षा !