पुणे येथे उसाच्या वाड्याखाली गोमांस वाहतूक, २ टन गोमांस जप्त !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक आहे. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही कधी करणार ?

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे धर्मांध मटणविक्रेत्याच्या तक्रारीवरून गोरक्षक राजेश पाल यांसह अन्य गोरक्षकांवर मारहाण आणि खंडणी यांचे गुन्हे नोंद

मुद्दसर अब्दुल रज्जाक शेख यांच्या आरोपावरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून त्यामध्ये श्री. राजेश पाल आणि अन्य गोरक्षक यांवर खंडणी अन् चोरी यांचेही गुन्हे नोंदवले.

आझाद मैदान येथे गोरक्षकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन !

‘गोहत्या आणि लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ करण्याचे कार्य आज संपूर्ण हिंदु समाजाच्या हिताचेच नव्हे, तर मानवजातीच्या कल्याणाचे आहे.

गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविषयी आवाज उठवीन ! – सुभाष देशमुख, आमदार, भाजप

गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहून आवाज उठवीन, असे आश्‍वासन भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी अ. भा. कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना दिले.

वानवडी (पुणे) येथे गोमांस वाहतूक करणार्‍या वाहनातून १२ गोवंशियांचे मांस पकडले !

गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्‍या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.

गोरक्षक अंकुश गोडसे यांच्या स्वदेशी गोमूत्र अर्क यंत्रनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील बॉयलयरचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते पूजन आणि उद्घाटन !

‘हे यंत्र गोशाळांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे, वापरण्यास सोपे, दीर्घायुषी आणि स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात भारतभर जवळपास ५०० गोशाळांत अशा यंत्रांची स्थापना करण्यात आली आहे. येणार्‍या वर्षात ३०० गोशाळांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !

हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?

गोद्वेष आणि गो-फिनाईल !

हिंदु धर्मात सांगितलेल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब केल्यास सामाजिक उत्कर्षास चालना मिळेल. यास विरोध करणार्‍या काँग्रेससारख्या पक्षांना हिंदू मतपेटीद्वारे प्रत्युत्तर देतील, हेही तितकेच खरे !

जिल्हा गोरक्षा प्रमुख तुकाराम मांडवकर आदर्श गोरक्षक म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित

श्री. तुकाराम मांडवकर यांनी आतापर्यंत शेकडो गायींचे पधूवधगृहात जाण्यापासून रक्षण केले असून त्यांचे संवर्धन केले आहे.