देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, मृतांची संख्या ७५

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे,

 मुंबईत एका दिवसात आढळले ५७ रुग्ण , राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१६

२ एप्रिलला सायंकाळपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१६ पर्यंत पोचली.

गांभीर्याचा अभाव असलेल्यांना ओळखा !

‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.

स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू

स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा (८६ वर्षे) यांचा २८ मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बॉरबॉन यांनी फेसबूकद्वारे याविषयीची माहिती दिली. कोरोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे.

इटलीत कोरोनाचे थैमान, आतापर्यंत १० सहस्र २३ जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६ लाख ६३ सहस्र ७४० असून मृत्यू झालेल्यांची संख्या ३० सहस्र ८७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४२ सहस्र १८३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सिद्ध करणार ‘हजमत सूट’ !

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…

वैद्यकीय सुविधांसाठी अमेरिकेकडून भारताला २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य

अमेरिकेने भारतासह अन्य ६४ देशांना १३ अब्ज रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला २.९ मिलियन डॉलरर्स, म्हणजेच २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य मिळणार आहे.

देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता  ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली, तर रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.