मुंबईत पेगासस प्रकरणावरून काँग्रेसच्या मोर्च्याच्या वेळी भाजपचे आंदोलन !
या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.
या वेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या वेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.
भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’ ! हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवणारे काँग्रेसवाले त्यांच्यावर कुणी शाई फेकली, तर कायदा हातात घेतात अन् गांधी यांच्या ‘अहिंसा’, ‘सविनय’ या तत्त्वांना पायदळी तुडवतात, हे लक्षात घ्या !
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत वर्ष २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. भारतीय सर्वसामान्य जनतेला यावर्षी कररचनेमध्ये पालट होण्याची अपेक्षा होती; मात्र त्यात निराशाच पदरी पडल्याचे या अर्थसंकल्पात दिसून आले.
‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.
‘पंडित नथुराम गोडसे यांनी ‘गांधी यांना ३ गोळ्या मारल्या होत्या’, असे जबानीत सांगितले होते; मात्र प्रत्यक्षात गांधी यांच्या शरिरातून ४ गोळ्या बाहेर काढण्यात आल्या. तर मग चौथी गोळी त्यांना कुणी मारली ? हे त्या वेळी का शोधण्यात आले नाही ?
काँग्रेसच्या उमेदवारांनी ‘देवतांचे विडंबन करणारे आम्हाला देवीसमोर शपथ का घ्यायला सांगत आहेत ?’ असा प्रश्न विचारून पक्षश्रेष्ठींना खडसावणे अपेक्षित आहे. राजकीय स्वार्थासाठी पक्ष कशा प्रकारे देवतांचा सोयीस्कर वापर करतात,…
वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला.
गोशाळेकडून गायींविषयी अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल, तर अशांच्या संचालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच असे मध्यप्रदेशातील अन्य गोशाळांमध्ये होत नाही ना ? याची पहाणी केली पाहिजे !
१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.