काँग्रेसच्या राज्यापेक्षा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात अधिक सुरक्षित ?

काँग्रेसच्या राज्यापेक्षा पंतप्रधान मोदी पाकिस्तानात अधिक सुरक्षित ?

नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये मिळणारा जो प्रतिसाद आहे, त्याला घाबरून पंजाबच्या काँग्रेस सरकारने आणि पक्षाने असा अपशकुन घडवण्याचा प्रयत्न केला होता का ? आणि केला असेल, तर काही हरकत नाही; कारण नरेंद्र मोदी या सर्वांना पुरून उरलेले आहेत !

‘शक्ती’ कायद्याच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती !

‘शक्ती’ कायद्याच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती !

‘शक्ती’ कायद्याखालील महिला आणि बालक यांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक २०२० यावरील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या निमंत्रित सदस्यपदी काँग्रेसच्या आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवज्योतसिंह सिद्धू यांनी पैशांसाठी स्वतःच्या वृद्ध आईला घराबाहेर काढले होते ! – सिद्धू यांच्या बहिणीचाच आरोप

नवज्योतसिंह सिद्धू यांनी पैशांसाठी स्वतःच्या वृद्ध आईला घराबाहेर काढले होते ! – सिद्धू यांच्या बहिणीचाच आरोप

‘‘वडिलांच्या मृत्यूनंतर वर्ष १९८६ मध्ये सिद्धू यांनी मला आणि आईला बाहेर काढले. वर्ष १९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर माझ्या आईचा मृत्यू झाला. मी जे काही सांगत आहे त्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत.

नाशिक जिल्ह्यात २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !

नाशिक जिल्ह्यात २७ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !

मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल २७ काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

राष्ट्रीय अस्मिता केव्हा जोपासणार ?

स्वसंस्कृतीतील महापुरुषांची नावे राष्ट्र आणि धर्म अस्मिता सदैव जागृत ठेवतात आणि परकीय आक्रमकांची नावे या अस्मितेचा लय करतात. देशातील सर्वत्रची परकीय आक्रमकांची नावे कायमस्वरूपी पुसण्यासाठी जनतेला हिंदु राष्ट्राची वाट पहावी लागणार आहे, असेच वाटते !

सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींविषयी पदोन्नतीचे आरक्षण कसे असावे, हे राज्यांनीच ठरवावे ! – सर्वोच्च न्यायालय

सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींविषयी पदोन्नतीचे आरक्षण कसे असावे, हे राज्यांनीच ठरवावे ! – सर्वोच्च न्यायालय

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण केवळ १० वर्षे चालू ठेवावे’, अशी सूचना केली होती; मात्र ही आरक्षण संस्कृती अजूनही चालू आहे. याचा सर्वच स्तरांतील घटकांनी विचार करण्याची वेळ आता आली आहे !

उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार !

उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार !

काँग्रेसचे अध्यक्षपद एका महिलेकडे आहे, उत्तरप्रदेशातील प्रमुखपद महिलेकडे आहे. असे असतांना पक्षामध्ये महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपात तथ्य असेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का ?

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

उमेदवारांच्या घोषणांपासून एका पक्षाने तिकीट नाकारल्यावर लगेच दुसर्‍या पक्षात जाणे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत हेवे-दावे, ज्या परिवर्तनाच्या अपेक्षेने जनता मतदान करते, ते यातून साध्य होते का ? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे !

पंजाबमधील काँग्रेसच्या उमेदवारांसमवेत राहुल गांधी सुवर्ण मंदिरात !

पंजाबमधील काँग्रेसच्या उमेदवारांसमवेत राहुल गांधी सुवर्ण मंदिरात !

निवडणुका चालू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मंदिर आणि गुरुद्वारा यांमध्ये जाण्याचे ‘पर्यटन’ चालू !

माझे ट्विटरवरील ‘फॉलोअर्स’ (समर्थक) वाढू नयेत; म्हणून केंद्र सरकारचा ट्विटरवर दबाव ! – राहुल गांधी यांचा आरोप

माझे ट्विटरवरील ‘फॉलोअर्स’ (समर्थक) वाढू नयेत; म्हणून केंद्र सरकारचा ट्विटरवर दबाव ! – राहुल गांधी यांचा आरोप

काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आरोप केला आहे, माझे ट्विटरवरील ‘फॉलोअर्स’ (समर्थक) वाढू नयेत; म्हणून केंद्र सरकारचा ट्विटरवर दबाव आहे.’ यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरला एक पत्र लिहिले आहे.