टिपू सुलतान याच्या वंशजांवर सरकार काय कारवाई करणार ?

कर्नाटकातील शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लावण्यात आलेला फलक काढून तेथे टिपू सुलतानचे चित्र असलेला फलक लावण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी दोघा हिंदूंवर आक्रमण केले.

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमण : एक जण ठार, दुसरा घायाळ

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यापासून हिंदूंना, तसेच राज्याबाहेरील नागरिकांना लक्ष्य करून आक्रमणे करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फलक काढून टिपू सुलतान याचा फलक लावण्यावरून वाद

धर्मांधांकडून दोघा हिंदु तरुणांवर चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण
शिवमोग्गामध्ये जमावबंदी लागू  

बांगलादेशात हिंदु शिक्षकावर विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांकडून आक्रमण !

बांगलादेशच्या माणिकगंज जिल्ह्यात असलेल्या माणिकगंज शासकीय महाविद्यालयातील हिंदु प्राध्यापक रतन कुमार यांच्यावर सत्ताधारी ‘अवामी लीग’ पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ‘छात्र लीग’च्या नेत्यांनी आक्रमण केले.

जहांगीरपुरी (देहली) येथील दंगल म्हणजे जिहादी आणि साम्यवादी यांच्या युतीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका ! – सत्यशोधन समितीचा अहवाल

दंगलीनंतर दुसर्‍याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ खुली करणारी आहे.

केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !

विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो !

सीबीआयच्या उपअधीक्षकांना ट्रकखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न

‘सीबीआय’चे उपअधीक्षक रूपेश कुमार श्रीवास्तव यांच्यावर झालेल्या प्राणघातक आक्रमणामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे.

योगी आदित्यनाथ यांना बाँबने उडवण्याची पुन्हा धमकी !

अवैध पशूवधगृहांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करणारे हिंदुत्वनिष्ठ नेते देवेंद्र तिवारी यांनाही जिवे मारण्याची धमकी !

चामराज पेटे मैदान ही जमीर अहमद खान यांच्या वडिलांची संपत्ती आहे का ?

हे मैदान अनेक वर्षांपासून ‘ईदगाह मैदान’ म्हणून मुसलमानांकडून वापरण्यात येत होते. आता हे मैदान सरकारचे असल्याचे घोषित केल्यानंतर आता हिंदूंनी तेथे गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मागितली आहे.

खंडवा (मध्यप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीतच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

गावोगावी अशा घोषणा दिल्या जाणे, ही परिस्थिती ‘येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे’, हेच दर्शवते !