काश्मीरमधून आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचे पलायन !
हे सरकारला लज्जास्पद ! अण्वस्त्रधारी भारतातील नागरिक मूठभर जिहादी आतंकवाद्यांमुळे पलायन करण्यास बाध्य होतात, ही भारताची जगभरात होणारी नाचक्कीच आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
हे सरकारला लज्जास्पद ! अण्वस्त्रधारी भारतातील नागरिक मूठभर जिहादी आतंकवाद्यांमुळे पलायन करण्यास बाध्य होतात, ही भारताची जगभरात होणारी नाचक्कीच आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
जे १९९० च्या दशकात झाले, त्याची परत पुनरावृत्ती होत आहे. काश्मीरमध्ये हिंदू कालही सुरक्षित नव्हते आणि आजही नाहीत. काश्मीरमधील हिंदूंचे संरक्षण न करणार्या पोलिसांना आणि प्रशासनाला हे लज्जास्पद !
जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये हिंदूंना प्रतिदिन वेचून ठार मारत असतांना कुठलाही राजकीय पक्ष, पुरो(अधो)गामी, साम्यवादी आदी त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या !
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
फुटकळ आतंकवादी अण्वस्त्रधारी देशाला भारी पडत असतील, तर हे चित्र सरकारला अत्यंत लज्जास्पद आहे. हा आतंकवाद आपण अजून कधीपर्यंत चालू देणार आहोत ? आणखी किती निरपराध हिंदूंच्या हत्या होऊ देणार आहोत ? हे सरकारला ठरवावे लागेल आणि सरकार तसे करत नसेल, तर हिंदूंनी त्यांना तसे करण्यास भाग पाडावे. ती तरी लोकशाही ठरेल !
चितोडगड (राजस्थान) येथे ३१ मेच्या रात्री अज्ञातांनी रा.स्व. संघाचे संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. दुचाकी वाहनांवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या यांद्वारे रत्न सोनी यांच्यावर आक्रमण करून पलायन केले.
काँग्रेसच्या राज्यात हिंदू आणि हिंदूंचे नेते असुरक्षितच असतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले ! अशा काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आवश्यक !
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी पाकिस्तानमध्ये त्यांच्या निर्मितीचा कारखाना चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद पाकला नष्ट केल्याविना संपणार नाही, हीच वस्तूस्थिती आहे !
अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी सांगितले की, टीलेवाली मशिदीचा पूर्ण परिसर शेषनागेस्थ टीलेश्वर महादेवाचे स्थान आहे. ते औरंगजेबाच्या काळात पाडण्यात आले होते.
इतकी वर्षे हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण होत असतांना प्रशासन आणि स्थानिक हिंदू झोपले होते का ? हिंदूंना हे लज्जास्पद !