आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा
१६ वर्षांनंतर न्याय मिळणे, हा पीडितांवर अन्यायच होय ! अशा घटनांमधील उत्तरदायींना तात्काळ शिक्षा मिळल्यास अशा घटना रोखण्यास साहाय्य होईल !
१६ वर्षांनंतर न्याय मिळणे, हा पीडितांवर अन्यायच होय ! अशा घटनांमधील उत्तरदायींना तात्काळ शिक्षा मिळल्यास अशा घटना रोखण्यास साहाय्य होईल !
कट्टरतावाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी उत्तरप्रदेशप्रमाणे नीती अवलंबणे आवश्यक ! योगींच्या ‘बुलडोझर’ नीतीने आता कानपूर येथे दंगल घडवणार्या दंगलखोरांची घरेही पाडण्यात येतील. योगींच्या नीतीचे देशभर अनुकरण केल्यास सर्वच ठिकाणच्या दंगली नियंत्रणात येतील, हे निश्चित !
भारतानेही इस्रायलप्रमाणे प्रखर राष्ट्रवाद जोपासला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रापुढे नेण्याची वेळ आली नसती आणि आतापर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारताच्या अधीन असता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताने स्वत:ची प्रतिमा निश्चित सांभाळावी; परंतु ही प्रतिमा ‘गांधीवादी’ म्हणून नव्हे, तर ‘प्रखर राष्ट्रवादी’ असावी !
श्रद्धास्थानांचा कथित अवमानाच्या कारणावरून थेट कायदा हातात घेणार्या मुसलमानांच्या विरोधात काँग्रेसी, पुरोगामी, साम्यवादी आदी कधी कारवाई करण्याची मागणी करत नाहीत !
‘आय.एस्.आय.’कडून ‘ऑपरेशन रेड वेव्ह’ कार्यान्वित !
३४ वर्षांपूर्वीच्या ‘ऑपरेशन टुपॅक’च्या धर्तीवर षड्यंत्र !
यात सरकारने नवे काय सांगितले ? वर्ष १९९० पासून हे संपूर्ण जगालाच ठाऊक आहे. यावर सरकार काय करणार आहे आणि हिंदूंचे रक्षण कसे करणार आहे ?, हे त्यांनी सांगायला हवे !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून सरकारी कर्मचारी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांनंतर आता प्रशासनाने कर्मचार्यांचे सुरक्षितस्थळी स्थानांतर चालू केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.
‘द काश्मीर फाइल्स’मध्ये जे पाहिले, तेच आजही चालू असतांना देशातील हिंदू का गप्प आहेत ? अशा प्रकारे निष्क्रीय रहाणे हिंदूंना लज्जासपद !
वर्ष २०१६-१७ मध्ये ज्या प्रमाणे जिहादी आतंकवादी सूची बनवून पोलिसांना ठार मारत होते, त्याचप्रमाणे आता त्यांनी हिंदु सरकारी कर्मचार्यांची सूची त्यांना लक्ष्य करत असण्याची शक्यता आहे.