बंगालमधील हिंदूविरोधी निवडणूक आयोग, प्रशासन आणि राज्य सरकार यांना बंगाल उच्च न्यायालयाची चेतावणी !

बंगालमधील हिंदूविरोधी निवडणूक आयोग, प्रशासन आणि राज्य सरकार यांना बंगाल उच्च न्यायालयाची चेतावणी !

आज निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे मोठे कोडकौतुक केले जाते. याच निवडणूक आयोगाच्या हाताखाली काम करणारे पोलीस आणि प्रशासन; मात्र धर्मांध मुसलमानांसमोर हतबल असतात.

धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !

धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !

उद्दाम धर्मांध किरकोळ कारणावरून भांडणे उकरून काढतात आणि थेट टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे हिंदु त्यांना घाबरून रहातात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

Stones Pelted Harinarayan House : हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण

Stones Pelted Harinarayan House : हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण

इंदूर (मध्यप्रदेश) येथील घटना !
हरिनारायण याला ठार मारण्याची धमकी !

TMC MLA Threatens Hindus : (म्हणे) ‘तुम्ही ३० टक्के, आम्ही ७० टक्के आहोत, गंगेत बुडवून टाकू !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर

TMC MLA Threatens Hindus : (म्हणे) ‘तुम्ही ३० टक्के, आम्ही ७० टक्के आहोत, गंगेत बुडवून टाकू !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर

भविष्यात बंगालमध्ये हिंदूंची स्थिती कशी असणार आहे, त्याचेच हे विधान दर्शक आहे ! अशी वक्तव्ये ही दुसरे-तिसरे काही नसून गेल्या १ सहस्र ४०० वर्षांत हिंदूंच्या मुळावर उठलेले जिहादी षड्यंत्र पुढे रेटण्याचाच प्रकार आहे !

भारतात मुसलमान नाही, हिंदू असुरक्षित !

भारतात मुसलमान नाही, हिंदू असुरक्षित !

मुंबईत पैशांवरून झालेल्या किरकोळ वादावरून मुसलमानांनी अक्षय नार्वेकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली, तर त्याचा मित्र आकाश साबळे गंभीररित्या घायाळ झाला. अक्षय मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील शिपाई होता.

उडुपी (कर्नाटक) येथे ईस्माईल अतिक याच्याकडून बसचालकावर चाकूद्वारे आक्रमण !

उडुपी (कर्नाटक) येथे ईस्माईल अतिक याच्याकडून बसचालकावर चाकूद्वारे आक्रमण !

बसचालकाने चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हर टेक’ केल्याचा आरोप

किरकोळ वादावरून मुसलमानांनी केली मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या !

किरकोळ वादावरून मुसलमानांनी केली मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या !

किरकोळ वादावरून थेट हिंदूंची हत्या करण्याइतपत उद्याम झालेले मुसलमान ! अशांवर वचक बसवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

TMC Attack On BJP : बंगालमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण – १५ जण घायाळ

TMC Attack On BJP : बंगालमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण – १५ जण घायाळ

बंगाल म्हणजे हिंदूंसाठी इस्लामी प्रांत झाल्याचेच दर्शक आहे. बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

बांगलादेशातील हिंदूंचे भारत कधी रक्षण करणार ?

बांगलादेशातील हिंदूंचे भारत कधी रक्षण करणार ?

बांगलादेशात गेल्या ३ महिन्यांपासून प्रतिदिन हिंदूंवर धर्मांध मुसलमानांकडून ३ आक्रमणे होत आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अनेक धर्मांध संघटनांचे धाडस वाढत आहे.

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !