हिंसाचारासाठी चिथावणी दिल्यावरून ब्रिटनमधील ‘खालसा टीव्ही’ वाहिनीला ५० लाख रुपयांचा दंड !
ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !
ब्रिटनमध्ये चुकीचे आणि समाजविघातक प्रसारण करणार्या वाहिन्यांवर कारवाई होते. भारताने यातून बोध घेणे आवश्यक !
स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस समाजाचे रक्षण काय करणार ?
पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनार्यावरून सैन्य माघारीवर सहमती झाली आहे.
बंदमुळे देशाची सहस्रो कोटी रुपयांची हानी होते, ती असे आंदोलन करणार्यांकडून वसूल केली पाहिजे अन्यथा त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
दारू माफियांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्यात पोलिसांचा धाक नाही, हेच यातून लक्षात येते ! उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने अशा घटना घडत आहेत !
राज्यात २० दिवसांत दुसरी घटना : उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना मंदिराच्या पुजार्याची हत्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
अनेक संत, महात्मे आणि भविष्यवेत्ते येणार्या भयाण काळाविषयी सांगत आहेत. त्यामुळे आतातरी समाजाने सतर्क होऊन येणार्या संकटकाळातून तरून जाण्यासाठी साधना करणे आवश्यक !
चीन विश्वासघातकी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने त्याच्या कोणत्याही डावपेचाला बळी न पडता त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी नेहमीच सिद्ध रहावे आणि संधी मिळाल्यास त्याच्यावर आक्रमण करावे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !