‘बंगाल म्हणजे बॉम्बचा कारखाना’, असेच समीकरण झाले आहे. यावर राज्य सरकार सोडाच केंद्र सरकारही काही करत नाही, हे बंगाली नागरिकांचे दुर्दैव !

कोलकाता (बंगाल) – राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे ‘भाजपचे नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब ठेवला होता’, असा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Madan Mitra : तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या गाडीवर लोकांनी फेकली अंडी