राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २६ .१२.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २६ .१२.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

अभिनेत्री सनी लिओनी यांच्या ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यातून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान !

अभिनेत्री सनी लिओनी यांच्या ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्यातून श्रीकृष्णाची निस्सीम भक्त राधेचा अवमान !

मुसलमान आणि अन्य धर्मीय यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर कायदा हातात घेतात. हिंदू मात्र वैध मार्गाने त्याला विरोध करतात. त्यामुळे कुणालाही हिंदूंचा धाक राहिलेला नाही. अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण करणे आवश्यक !

कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची आणि मूर्तींची तोडफोड

कराची (पाकिस्तान) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिराची आणि मूर्तींची तोडफोड

पाकमध्ये कुराण आणि महंमद पैगंबर यांचा अवमान झाल्यावर ईशनिंदेवरून फाशीची शिक्षा केली जाते; मात्र हिंदूंच्या संदर्भात अशा घटना घडल्यास काहीच होत नाही, हे लक्षात घ्या !

देहली दंगलीमागील उद्देश हिंदूंमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचाच ! – देहली न्यायालय

देहली दंगलीमागील उद्देश हिंदूंमध्ये भीती आणि दहशत निर्माण करण्याचाच ! – देहली न्यायालय

धर्मांधांकडून करण्यात येणारी प्रत्येक दंगल ही याच उद्देशाने करण्यात येत असते. अशा दंगली कायमच्या रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र पोलीस प्रत्येक वेळी शेपूट घालून हिंदूंनाच उत्तरदायी ठरवतात !

सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन

सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन

जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत.

हिंदूंची दुःस्‍थिती : कारणमीमांसा आणि उपाययोजना

हिंदूंची दुःस्‍थिती : कारणमीमांसा आणि उपाययोजना

‘हिंदूंच्‍या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्‍ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्‍व यांच्‍या अभावाशी झुंजत आहेत.

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे….

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई., एन्.सी.ई.आर्.टी. या केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये अद्यापही हिंदूविरोधी लोक बसलेले असल्याने असा हिंदुद्वेष ते प्रदर्शित करत असतात. यावर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवात जुगार !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवात जुगार !

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली दु:स्थिती !