भगवती, दवर्ली (मडगाव) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने झेंडा लावल्याने तणाव !

मंदिर परिसरात ईदचा झेंडा लावणे, हा धर्मांधांचा उद्दामपणाच ! तो काढायला सांगितल्यावर आक्रमण करणारे धर्मांध किती हिंसक आहेत, ते यातून दिसून येते.

कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

अशा शाळा प्रशासनाने ख्रिस्ती मिशनरींच्या नियंत्रणातून स्वतःच्या नियंत्रणात घेतल्या पाहिजेत. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करण्यास पुढाकार घेणारे शासनकर्ते याविषयी मात्र गप्प असतात, हे लक्षात घ्या !

कुडाळ येथे श्री दुर्गामाता दौड काढण्यास पोलिसांनी अनुमती नाकारल्याच्या निषेधार्थ ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

या देशात कुणाचेही शासन आले, तरी ‘हिंदूंना वेगळा आणि अल्पसंख्यांकांना वेगळा कायदा’, असेच धोरण दिसून येते !

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील चर्चच्या शाळेत विभूती लावून आणि रुद्राक्ष घालून येणार्‍या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती शिक्षकाकडून मारहाण !

पालकांची मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी

श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हणणार्‍या भीम आर्मीच्या नेत्याला अटक

अशांना आजन्म कारागृहात टाकण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करणे आवश्यक आहे !

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी भगवा ध्वज काढल्याचे प्रकरण

मैसुरू (कर्नाटक) मध्ये हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘महिषा दसर्‍या’ला प्रारंभ

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच जगत्जननी दुर्गादेवीची उपासना करायची सोडून महिषासुराचा उदोउदो केला जातो. या विकृतीचा वैध मार्गांनी विरोध करण्यासह हिंदूंमध्ये जागृती करणे आवश्यक !

(म्हणे) ‘जर इस्लामचा प्रसार तलवारीच्या बळावर झाला असता, तर भारतात एकही हिंदू शिल्लक राहिला नसता !’

कर्नाटकचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस नेते के.आर्. रमेश कुमार यांचा दावा !

श्री गणेशचतुर्थीच्या तिसर्‍या दिवशी बिअरची बाटली घेऊन धांगडधिंगा घालून श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्यावरून धार्मिक भावना दुखावल्याची पोलिसात तक्रार

हिंदूंना आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण न दिल्यामुळेच ही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

केरळच्या कन्नूर विश्‍वविद्यालयामध्ये पू. गोळवलकरगुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुस्तकांतील भाग शिकवला जाणार नाही !

माकप सरकारचा हिंदुद्वेष ! केवळ द्वेष भावनेतून राष्ट्रपुरुषांच्या विचारांना नाकारणारे कधीतरी सर्वसमावेशक होऊ शकतात का ?