श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
‘भगवंत हा सर्व इच्छांच्या पलीकडे आहे. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छांचा त्याग करायला हवा. कोणत्याही प्रसंगात, कुणाकडूनही, अगदी स्वतःकडूनही कोणतीच अपेक्षा करू नये.