देवतेचे चैतन्य हे जिवाच्या भावावर अवलंबून असते !

देवतेचे चैतन्य हे जिवाच्या भावावर अवलंबून असते !

जसा भाव, तसा देव’, या उक्तीप्रमाणे देवतांमध्ये जरी १०० टक्के चैतन्य आणि शक्ति असली, तरी त्यांच्या छायाचित्रांतील किंवा चित्रांतील चैतन्य प्रकट होण्याचे अन् त्याच्या प्रक्षेपणाचे प्रमाण हे जिवांच्या भावावर अवलंबून असते.

सर्वांमध्ये देव पहाणे !

सर्वांमध्ये देव पहाणे !

तुमची दृष्टी सुंदर असायला हवी. मग मार्गावरील दगड, माती, पाने, फुले यांमध्येही तुम्हाला देव दिसेल; कारण प्रत्येक गोष्ट देवानेच निर्माण केली आहे. देवनिर्मित आनंद कायमचा असतो !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘नकारात्मक विचारांनी भरलेले मन हे एकप्रकारे भुताच्या घरासारखे असते. सेवेमुळे मनातील नकारात्मक विचारांचा लय होतो. भगवंताची लीला अनुभवणे, म्हणजेच साधना आहे.

ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !

ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी भगवान शिवाला ‘संपूर्ण विश्वामध्ये लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांच्या साधनेत येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर व्हावेत’, अशी प्रार्थना केली.

ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !

ईरोड (तमिळनाडू) येथील कस्तुरी रंगनाथ मंदिरात भावपूर्णरित्या पार पडला ‘महासुदर्शन याग’ !

सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आलेल्या उल्लेखानुसार ईरोडमधील श्रीमहाविष्णूच्या कस्तुरी रंगनाथ मंदिरात २२ ते २४ जून २०२६ या कालावधीत ३ दिवसांचा ‘महासुदर्शन याग’ भावपूर्णरित्या पार पडला.

मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

मुंबई येथील ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ देवलोकात होत असल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साधिकेला आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत. 

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी वापरलेल्या साहित्याचे प्रदर्शन पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी वापरलेल्या साहित्याचे प्रदर्शन पहातांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सोरटी सोमनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश ठेवलेला चौरंग पाहून ‘त्या चौरंगावर शिवशंकरच विराजमान आहेत’, असे मला जाणवत होते. 

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीचा ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ ‘ऑनलाईन’ पहातांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘यज्ञाच्या वेळी प्रत्यक्ष श्री राजमातंगीदेवी तेथे सूक्ष्मातून उपस्थित आहे. यज्ञानंतर देवी प्रसन्न झाली आहे. श्री राजमातंगीदेवीने सर्व साधकांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत’, असे मला जाणवत होते.

हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘सध्या अनेक तरुण मुले दाढी वाढवतांना दिसतात. खरेतर तरुणांनी दाढी वाढवायला नको. एका तरुणाने मला विचारले, ‘‘दाढी का वाढवायची नाही ? पूर्वी ऋषिमुनींनी दाढी वाढवलेलीच होती ना !’……

‘श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘श्रीसत्‌शक्ति, श्रीचित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘श्रीसत्‌शक्ति, चित्‌शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म आहे. या शब्दांमध्ये पुष्कळ शक्ती आहे. ते शब्द उच्चारल्यावर त्यातून चैतन्य आणि तत्त्व मिळते. त्या शब्दब्रह्माला आमचा नमस्कार आहे. आपल्याला त्या स्तरापर्यंत जायचे आहे. तो देह नाही, तर ते तत्त्व आहे. ते प्रकाशमान ब्रह्म आहे आणि कुठेतरी ते विराजमान आहे.