श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘भगवंत हा सर्व इच्छांच्या पलीकडे आहे. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला आपल्या मनातील सर्व इच्छांचा त्याग करायला हवा. कोणत्याही प्रसंगात, कुणाकडूनही, अगदी स्वतःकडूनही कोणतीच अपेक्षा करू नये.

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

निवेदक राजमातंगी देवीविषयीची माहिती सांगत असतांना ‘केवळ गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे आपल्याला इतके दुर्मिळ ज्ञान ऐकायला मिळत आहे’, असे वाटून मला गुरुमाऊलींच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

वेदपरंपरेचे चिरकालीन आणि शाश्वत स्वरूप दर्शवणारे अन् देवता, निसर्ग आणि समाज यांना जोडणारे यज्ञ ! हे केवळ कर्मकांड नव्हे, तर प्राचीन भारतीय विज्ञानाधारित आध्यात्मिक स्तरावरील सनातन परंपरेची ही दैवी देणगी आहे !

श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यानंतर साधिकेची ६ कुंडलिनीचक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे

श्री राजमातंगी महायज्ञ ‘ऑनलाईन’ पाहिल्यानंतर साधिकेची ६ कुंडलिनीचक्रे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यासाठी पूरक बनणे

तपोभूमी भारताला सध्याच्या युद्धकाळात संरक्षणकवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विविध देवतांच्या साहाय्याने निर्विघ्नपणे पार पडलेला श्री राजमातंगी महायज्ञ !

सिद्धिविनायकाच्या कृपेने प्रभादेवी (मुंबई) येथील सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात यज्ञ निश्चित झाला. त्या आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मुंबईला आल्या होत्या. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘सर्वांची साधना होईल, सर्वांना एकत्र रहात येईल’, या दृष्टीने साधकांची निवासव्यवस्था करा.

श्री राजमातंगी महायज्ञ भावपूर्ण अनुभवून कृतकृत्य झाले भाविक !

श्री राजमातंगी महायज्ञ भावपूर्ण अनुभवून कृतकृत्य झाले भाविक !

हा यज्ञ केवळ धार्मिक विधी नसून हिंदु समाजाला प्रेरणा देण्यासाठी होता. यज्ञ ही आपली सामाजिक संस्कृती होती. पूर्वी लोक एकत्र येऊन यज्ञ करायचे आणि राष्ट्रकार्य करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध व्हायचे. त्याचप्रमाणे आता हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हा यज्ञ होता.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीच यज्ञसोहळा आणि समष्टी धर्मप्रसार !

धर्माचरण आणि साधना यांनी प्राप्त होणारे आध्यात्मिक बळ हेच आज राष्ट्रापुढील प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी ऊर्जा पुरवू शकते. ‘धर्मशिक्षण देणे’ हे सनातन संस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

भारताची सुरक्षा आणि लोककल्याण यांसाठी ।। श्री राजमातंगी महायज्ञ ।।

‘यज्ञौ वै श्रेष्ठतमं कर्म: ।’ म्हणजे ‘यज्ञ हे सर्वांत श्रेष्ठ कर्म आहे’, या धर्मवचनानुसार श्री राजमातंगी यज्ञाचे राष्ट्रहितार्थ  भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या आयोजन करणारी सनातन संस्था !

भावपूर्ण त्यागार्पण सहयजमानांनी केले । शिव-शक्तीची कृपा संपादूनी कृतार्थ जाहले ।।

भावपूर्ण त्यागार्पण सहयजमानांनी केले । शिव-शक्तीची कृपा संपादूनी कृतार्थ जाहले ।।

समष्टी भाव असे हा राष्ट्राप्रती । यजमानपद भूषवूनी दिली आहुती ।।

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

मुंबई येथे झालेल्या दशमहाविद्यांपैकी एक श्री राजमातंगीदेवीच्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि अनेक उन्नत जीव अथक प्रयत्न करत असल्यामुळे हा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला’, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली.’