गिरणी कामगारांना मुंबईमध्ये तातडीने घरे उपलब्ध करून द्यावी ! – नाना पटोले, अध्यक्ष, विधानसभा

गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच भूमी उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करावे- नाना पटोले

मिरज-पुणे रेल्वेमार्गाची रेल्वे प्रबंधक रेणु शर्मा यांच्याकडून पहाणी !

पॅसेंजर गाड्या चालू करण्याची रेल्वे प्रशासनाची सिद्धता असून महाराष्ट्र शासनाने अनुमती दिल्यास त्या चालू करू

अन्याय झालेल्यांचा प्रश्‍नांचा वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम वृत्तपत्र करतात – दीपा बापट, गटविकास अधिकारी

आधुनिक काळातील माहितीच्या खजिन्याचा पत्रकारांनी सकारात्मक वापर करून ज्ञानकक्षा व्यापक कराव्यात ! – वसंत भोसले

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना थेट टाळे लावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !

स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसलीच पाहिजेत ! – विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच-विश्‍व हिंदू परिषद

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध !

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे.

पंचगंगा प्रदूषणाच्या समस्येवर खासदार धैर्यशील माने यांची प्रोसेसर्स असोसिएशन समवेत बैठक

कारखानदारांनी ‘झिरो डिस्चार्ज’च्या दृष्टीने पाऊल उचलावे, म्हणजे पंचगंगा नदीत प्रोसेस युनिटच्या माध्यमातून जाणारे प्रदूषित पाणी पूर्णपणे थांबेल.

देहली ते मेरठ मार्गावरील भुयारी मार्गासाठी पुन्हा चिनी आस्थापनाला कंत्राट

आत्मनिर्भर भारता’ची घोषणा करणार्‍या सरकारने ‘शत्रूराष्ट्राच्या आस्थापनाला कंत्राट देण्याची वेळ का आली ? यातून ‘भारताचा चीनविरोध किती पोकळ आहे आणि चीनच्या वस्तू, तंत्रज्ञानाविना भारत प्रगती करू शकत नाही’, असा संदेश जातो, हे लज्जास्पद !