India UNSC Membership : भारताला निश्‍चितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

उपस्थितांनी डॉ. जयशंकर यांना याविषयी प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील माहिती दिली.

Pakistan In UN : (म्हणे) ‘भारत आमच्यावर आक्रमण करू शकतो !’ – पाकिस्तान

पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप 

Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati : गोहत्या थांबल्या नाहीत, तर ५ वर्षांनंतर गायी चित्रात पहाव्या लागतील !

धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्‍या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी केले.

T Raja Singh : आम्हाला एकाही मुसलमानाच्या मताची आवश्यकता नाही ! – आमदार टी. राजासिंह

भाग्यनगर येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रसाराचे दायित्व टी. राजासिंह यांच्याकडे आहे. येथे ६० टक्के मुसलमान मतदार आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानींनी मुंबई येथील कार्यक्रमात पायातील बूट काढून दीपप्रज्वलन केले !

दीपप्रज्वलन करतांना कधीही पायात चप्पल, बूट घालून करू नये, हे त्यामागील शास्त्र आहे. हे शास्त्र पाळत भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सगळ्यांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

Encroachment Of Goa Missionaries : शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ?

लाच मागितल्याप्रकरणी थेऊरच्या (पुणे) विजय नाईकनवरे यांच्यावर दुसर्‍यांदा गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महसूल विभाग ! लाच प्रकरणामध्ये केवळ गुन्हा नोंद करून काही उपयोग होत नाही, हे दर्शवणारी घटना ! लाचप्रकरणी सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला लगेचच शिक्षा होणे आवश्यक आहे !

एप्रिल आणि मे मासांत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० सभा होणार !

नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे गृहमंत्री योगी आदित्यनाथ हेही या सभांना उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती भाजपने दिली आहे.

पीएच्.डी.चा उमेदवार नाव गोपनीय ठेवून तक्रार करू शकतो ! – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षणाचे पाश्चात्त्यीकरण झाल्याने शिक्षणक्षेत्रही भ्रष्टाचाराने बरबटलेले असणे चिंताजनक आहे ! आतापर्यंत तक्रार करणार्‍यांची नावे का उघड केली जात होती ? याचेही स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यायला हवे !

देहलीहून मुंबईत महागड्या विदेशी मद्यांची तस्करी करणारा अटकेत !

मद्य, अमली पदार्थ यांची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी अजून कठोर पावले उचलायला हवीत !