इस्रायलसारखी प्रखर राष्ट्रनिष्ठा हवी !
‘१७.९.२०२४ या दिवशी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये पेजरचे बाँबस्फोट झाले. त्यामुळे जगभरात एकच खळबळ निर्माण झाली. यापूर्वी ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेला संशय होता की…
‘१७.९.२०२४ या दिवशी सीरिया आणि लेबनॉन या देशांमध्ये पेजरचे बाँबस्फोट झाले. त्यामुळे जगभरात एकच खळबळ निर्माण झाली. यापूर्वी ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेला संशय होता की…
सहस्रो वर्षांपूर्वी विमानविद्या भारतात इतकी प्रगत होती की, रामायण, महाभारत, भागवत इत्यादींमध्ये वारंवार जे आकाशातील संचाराचे उल्लेख येतात, ते अगदी निःसंशय खरे आहेत.
‘आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून चालू होणार्या नवरात्र काळात शरद ऋतु असल्याने या नवरात्रास ‘शारदीय नवरात्र’, असेही म्हणतात. या लेखाच्या माध्यमातून नवरात्र व्रताचे प्रकार, नवरात्रात ‘सप्तशती पाठा’चे महत्त्व आणि नवरात्र काळातील महत्त्वाच्या तिथींचे महत्त्व येथे देत आहोत.
एकदा का इस्लाम धर्माचा स्वीकार केला की, केवळ अल्लाचा स्वीकार करावा लागतो. इतर देवीदेवतांचा स्वीकार करणे’, हा कुराणाच्या दृष्टीने अपराध ठरतो. मुसलमानांचा धर्म हा अन्य धर्मियांच्या देवीदेवता, श्रद्धास्थाने यांना मानत नाही.
‘श्रीमन्नारायणस्वरूप प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला पू. रेखाताईंकडून शिकायला मिळाले आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये लक्षात आली’, त्याबद्दल मी गुरुदेव अन् पू. रेखाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
३.१०.२०२४ या दिवसापासून चालू होणार्या शारदीय नवरात्रीनिमित्त सुश्री (कु. ) मधुरा भोसले यांना सूचलेले काव्य येथे देत आहोत.
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून माझ्याकडे चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.
‘देवीच्या प्रकारांनुसार त्यांना कोणती वाद्ये आवडतात ? त्यांमागील आध्यात्मिक कारणे कोणती ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
‘नवरात्रीच्या काळात रामनाथी आश्रमात दशमहाविद्या याग झाले. देवद आश्रमात त्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. तेव्हा कु. गिरिजा संतोष खटावकर (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय ७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
भावार्थ : ‘मला एकटे वाटते’, हे मानसिक दृष्टीने म्हटलेले आहे. ‘मी एकटा कधीच नाही’, हे आध्यात्मिक दृष्टीने म्हटलेले आहे. याचा अर्थ आहे, ‘ईश्वर नेहमी माझ्या समवेत आहे’, याची मला निश्चिती आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले