सतत भावावस्थेत रहाण्याचे महत्त्व !

नकारात्मक विचार न येण्यासाठी सतत भावावस्थेत रहावे; कारण भावात आनंद आहे, तसेच भावामुळे भक्त बनलो, तरच देव साहाय्य करतो.

भावामुळे अद्वैतापर्यंतचा प्रवास होतो !

ईश्वराच्या सगुण तत्त्वाची उपासना करणार्‍या साधकाचा सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा, म्हणजेच अद्वैतापर्यंतचा प्रवास भावामुळेच शक्य होतो. साधकाच्या आध्यात्मिक जीवनात भावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

देवाजवळ काय मागावे ?  

जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘देवा, मला तुझा कधीही विसर न पडावा, असा वर दे. मी आनंदाने तुझे गुण गाईन. माझी सर्वकाही मिळकत तूच आहेस. हे भगवंता, तुझे रूप सदैव माझ्या नयनी असावे.’

भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे !

स्वतःला भक्त म्हणवणारे काही लोक दिवसातून एक घंटा देवाचे नाव घेतात आणि मग म्हणतात, ‘‘आता २३ घंटे कसेही वागले, तरी प्रत्यवाय (हरकत) नाही.’’ पतीव्रता असे म्हणू शकेल का की, मी केवळ एक घंटा पातिव्रत्य पाळणार आणि मग २३ घंटे कसेही वागणार ?

आदर्श भक्तीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोपी !

‘भक्ती ही परम प्रेमस्वरूप असावी’, असे भक्तीचे स्वरूप सांगून नारद सांगतात – भक्ती ‘यथा व्रजगोपिकानाम् ।’ (नारदभक्तिसूत्र, अध्याय २, सूत्र २१), म्हणजे ‘गोकुळातील गोपींच्या भक्तीप्रमाणे असावी.’ व्रजगोपिकांची कृष्णावरील भक्ती ‘अव्यभिचारिणी’ होती…

भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी असणे !

‘पंढरपूर, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, एकादशी आणि वारी यांची एक विशिष्ट सांगड आहे. या सर्वांत एक समान धागा आहे की, ज्यामुळे एक सुंदर पुष्पमाळ सिद्ध होते. माळेला मणी असतात आणि ते एका सूत्रात गुंफतात. त्याप्रमाणे भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी आहेत.

देवद, पनवेल येथील श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांच्याकडील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथात झालेले पालट !

जून-जुलै २०२२ या मासांपासून मला होणार्‍या पोटाशी संबंधित त्रासांमध्ये वाढ झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा ग्रंथ रुग्णालयातही माझ्या समवेत होता. गेल्या जूनपासून यातून पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश प्रकाशित होतो. त्याचा रंग हळूहळू फिकट होतो.

प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्‍या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले.

स्वतःमध्ये श्रद्धा आणि भाव वाढवण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सुचवलेल्या काही स्वयंसूचना !

देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.

ईश्वरापर्यंत नेणारी सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

एके दिवशी हिरण्यकश्यपूने त्याच्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, ‘‘भगवान विष्णूंच्या भक्तीचे ९ प्रकार आहेत’’, असे म्हणून त्याने नवविधा भक्तीचे प्रकार हिरण्यकश्यपूला सांगितले. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।। अर्थ : … Read more