मुले असंस्कारी असल्याचा हा आहे परिणाम !

‘मातृदेवो भव। पितृदेवो भव।’ म्हणजे ‘आई आणि वडील यांना देव मानावे’, असे मुलांवर बालपणी संस्कार न करणार्‍या आई-वडिलांसंदर्भात मोठ्या झालेल्या मुलांची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो।’ अशी होते. त्यामुळे ती आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात, यात आश्‍चर्य ते काय ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लोकशाहीद्रोही तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करा !

बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि समान नागरी कायदा लागू करू देणार नाही, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

संपादकीय : नक्षलवादाचा नायनाट आवश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने आदिवासींच्या हिताकडे विशेष लक्ष दिले नाही. सरकारने आदिवासीबहुल भागांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास नक्षलवाद संपुष्टात आणणे शक्य !

विद्यार्थी जीवनात प्रगती करण्यासाठी धर्माचा उपयोग कसा होऊ शकेल ?

या आश्रमाच्या धर्मांतर्गत सांगितलेल्या उपासना या विद्यार्थ्यांची ज्ञान ग्रहण आणि धारण करण्याची क्षमता वाढवण्यास अतिशय उपयुक्त आहेत.

शास्त्रानुसार अन्नसेवनाच्या प्रक्रियेला उच्च अधिष्ठान !

कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी मांसाहाराला आपल्या शास्त्रात वर्ज्य मानले आहे आणि शाकाहाराला मान्यता दिली आहे,

‘कॉर्पाेरेट’ जगतातील निधर्मी व्यवस्था !

स्वातंत्र्यवीर सावरकर ‘संस्कृती जोपासून सभ्यता शिकावी,’ असे सांगत. स्वामी विवेकानंद यांनी आंग्लभाषेत बोलतांना ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ असे म्हणत

अत्यंत प्रतिकूल स्थितीतील ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या वर्तनातील वैविध्य !

‘प्रतिदिन माणसे मरतात. मी मात्र कधीच मरणार नाही’, अशीच सर्वांची धारणा आहे. हेच सर्वांत मोठे आश्चर्य ?

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या विरोधात तमिळनाडू सरकारचे षड्यंत्र ?

यापूर्वी धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसाराम बापूंना फसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विरोधातही षड्यंत्र रचले जाणे चालू झाले आहे. हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !

वसंत ऋतूत अधूनमधून कडुनिंब खाण्याचे आणि कडू रस ग्रहण करण्याचे कारण

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद सगळ्यांनीच ग्रहण केला. यानिमित्ताने वसंत ऋतूत कडू रस ग्रहण करण्याविषयीचे विश्लेषण येथे देत आहे.

पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांची स्वच्छता, त्याचे धोके, तोटे आणि आजार

मुलांना शाळेत नेण्यासाठी स्टील किंवा चांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या द्याव्यात. त्याही प्रतिदिन स्वच्छ करायला हव्यात; कारण लहान मुले बाटलीला तोंड लावून पाणी पितात.