श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अंतर्गत रिक्त पदे भरतांना धाराशिव जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य द्या ! – शिवबाराजे प्रतिष्ठान

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून रिक्तपदे भरण्यासाठी विज्ञापन प्रसिद्ध झाले आहे.

मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न !

मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून केंद्र सरकारच्या योजनांचा आधार घेतला जात आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठीच्या योजनांचे अर्ज भरून देण्याचे काम केले जात आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातनचे साधक म्हणजे आनंदी जीव’ यांची प्रचीती घेणार्‍या समाजातील विविध व्यक्ती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्याकडून ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाने साधना करून घेत आहेत आणि आम्हाला आनंद प्रदान करत आहेत. त्यांनी ‘सनातनचे साधक म्हणजे आनंदी व्यक्तीमत्त्व’ अशी जगाला ओळख करून दिली आहे.

सनातनचे हे छोटे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले ।

‘सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे’, हे कळल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले कृतज्ञतारूपी काव्य श्री गुरुचरणी समर्पित करीत आहे.

पत्रकारांच्या ‘घरकुल प्रकल्पा’चे लवकरच भूमीपूजन ! – श्री. शीतल धनवडे, अध्यक्ष, प्रेसक्लब, कोल्हापूर

गेली कित्येक वर्षे पत्रकारांच्या घरकुलाच्या प्रकल्पाचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न आता जवळपास मार्गी लागला असून लवकरच त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही लवकर पार पडेल, अशी ग्वाही ‘कोल्हापूर प्रेसक्लब’चे अध्यक्ष श्री. शीतल धनवडे यांनी दिली.

खडवली येथे झोपडपट्टीतून दगड मारणार्‍यांचा शोध चालू !

या घटनेत २ प्रवासी गंभीर घायाळ झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना तत्परतेने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात लहान मुले रेल्वेमार्गात खेळतांना गाडीवर दगड फेकत अनेकदा उघडकीस आले आहे.

सनातन संस्थेचे वैशिष्ट्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी तत्त्वनिष्ठा शिकवणे !

सनातन संस्था गुरुरूपी देहाची नव्हे, तर तत्त्वाची उपासना करण्यास सांगते आणि तत्त्वरूपी कार्य केलेल्या श्रीगुरूंचे पूजन, तसेच त्यांचे महत्त्व समाजापुढे प्रस्तुत करते.

ठाणे येथील घोडबंदर रस्त्यावर वारंवार अपघात

भाईंदरपाडा येथे पहाटेच्या वेळी एक दांपत्य कामावर जाण्यास निघाले होते. एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकी पुढे घसरत गेली. दुचाकीवरील दांपत्य खाली पडून महिला गंभीर घायाळ झाली.

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !

सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.