पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !

पोलीस आणि पुरातत्व विभाग यांच्या देखत लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा !

४ जानेवारी २०२३ या दिवशी आपण ‘मलंगबाबांच्या समाधीवर दर्गा बांधून संपूर्ण मलंगगड कह्यात घेण्याचा डाव’ याविषयीचा लेख वाचला. आज ‘लोहगडावर अवैधपणे उभारण्यात येत आहे दर्गा’ याविषयीचा लेख येथे देत आहोत.

‘शालेय पोषण आहार योजना’ कुणासाठी ?

‘शालेय पोषण आहार योजना’ कुणासाठी ?

प्रत्यक्षात ‘शालेय पोषण आहार’ योजना ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना चांगला आहार मिळावा, यासाठी राज्यात २२ नोव्हेंबर १९९५ पासून राबवण्यात येत आहे. २६ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुलांना उत्कृष्ट प्रतीचा आहार मिळू शकत नाही, ही शोकांतिकाच आहे.

आहार-विहारातील चुकीच्या सवयी सोडण्याचे महत्त्व

आहार-विहारातील चुकीच्या सवयी सोडण्याचे महत्त्व

वारंवार खाण्याची सवय लागली असेल, तर ती हळूहळू सोडावी आणि आयुर्वेदाचा गाभा असलेल्या ‘दिवसातून २ वेळाच आहार घेणे आणि सकाळी स्वतःच्या क्षमतेनुसार भरपूर व्यायाम करणे’, या दोन चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात.’

चीनने भारतावर कुरघोड्या करण्यामागील महत्त्वाचे कारण

चीनने भारतावर कुरघोड्या करण्यामागील महत्त्वाचे कारण

आशियात चीनबरोबर सीमावाद असलेला भारत हा एकमेव असा देश आहे की, जो चीनला शह देऊ शकतो. इतर देश चीनची अरेरावी आणि आक्रमकता सहन करतात. भारत चीनला ‘जशास तसे’ उत्तर देत आहे आणि हेच चीनला खुपते आहे.

‘सम्मेद शिखरजी’ (झारखंड) या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याला जैन धर्मियांचा विरोध आणि त्यांची धर्मनिष्ठा !

‘सम्मेद शिखरजी’ (झारखंड) या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याला जैन धर्मियांचा विरोध आणि त्यांची धर्मनिष्ठा !

महत्त्वाच्या मंदिरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडदुर्गांवरही अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथेही धर्मांधांनी अतिक्रमण करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे.

साधकांना सूचना : महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

साधकांना सूचना : महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्र आहे. सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. 

‘गुरुदेवांची दत्तरूपात मानसपूजा करणे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करणे’, हे प्रयत्न केल्याने साधिकेची तीव्र टाचदुखी न्यून होण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती !

‘गुरुदेवांची दत्तरूपात मानसपूजा करणे आणि दत्तगुरूंना प्रार्थना करणे’, हे प्रयत्न केल्याने साधिकेची तीव्र टाचदुखी न्यून होण्याच्या संदर्भात आलेली अनुभूती !

गेल्या २ वर्षांपासून माझ्या पायांच्या टाचा दुखत आहेत. आरंभी हा त्रास अल्प होता; परंतु गेल्या ६ मासांत मला तीव्र वेदना होऊ लागल्या.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील कै. मोहन सुभाषचंद्र लोखंडे (वय ४२ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती अपार भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील कै. मोहन सुभाषचंद्र लोखंडे (वय ४२ वर्षे) !

‘पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील श्री. मोहन सुभाषचंद्र लोखंडे यांचे ७.२.२०२२ या दिवशी पहाटे ५.३० वाजता दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४२ वर्षे होते. ते २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करत होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !

परात्पर गुरु डॉ. आठवले इतर संतांप्रमाणे समाजात इतरांना न भेटण्याचे कारण !

मी भेटल्यानंतर स्थळ-काळानुसार फारच मर्यादित लोकांना भेटीचा खरा लाभ होतो. इतरांना न भेटता मी अधिकाधिक वेळ ग्रंथलिखाणाची सेवा करत असतो.

साधक-फूल बनवून आम्हा, द्यावा आपला कृपाशीर्वाद ।

साधक-फूल बनवून आम्हा, द्यावा आपला कृपाशीर्वाद ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेल्यानंतर अधिवक्ता चारुदत्त जोशी यांना सुचलेली कविता