जिल्हा परिषद शाळा टिकू द्या !
‘आम्हाला फक्त शिकवू द्या. जिल्हा परिषद शाळा टिकू द्या’, अशी आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विराट महाआक्रोश मोर्चा २ ऑक्टोबर या दिवशी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
‘आम्हाला फक्त शिकवू द्या. जिल्हा परिषद शाळा टिकू द्या’, अशी आर्त हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा विराट महाआक्रोश मोर्चा २ ऑक्टोबर या दिवशी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
वर्ष २०१५ पासून कृष्णा नदीच्या घाटावर अनंतचतुर्दशीला रणजित पाटील आणि सचिन पाटील बंधूंकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होणे आणि विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाल्याविषयी विश्व हिंदु परिषद अन् बजरंग दल यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज शौर्ययात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज हिंदू जागृत होऊन त्यांच्यावर होणार्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आहेत; पण हिंदूंकडून धर्मरक्षणासाठी दिलेल्या हाकाटीला ‘हेट स्पीच’ म्हणत हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य केले जात आहे.
लव्ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्यास भारतातील ही समस्याच संपुष्टात येईल !
‘कोल्हापूर प्रेस क्लब’, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे ३ ऑक्टोबरला ‘हेल्मेट’ (शिरस्त्राण) वितरण करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.
‘आपला परिसर स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे’, असे आपल्याला वाटायला हवे आणि त्यानुसार योग्य कृती आपल्याकडून केली गेली पाहिजे. कुणी अयोग्य कृती करत असेल, तर त्या व्यक्तीचेे प्रबोधन करणे, हेही आपले कर्तव्य आहे.
धर्मशिक्षणाच्या अभावी समाजाची नीतीमत्ता किती खालावली आहे, याची अशा घटना निदर्शक आहेत. अशा घटना रोखण्यासाठी विनाविलंब कठोर शिक्षा देणेही आवश्यक आहे.
रेस्ट कँप रस्त्यावरील ‘बनात चाळ मित्रमंडळा’ने यंदा गणेशोत्सवात डीजे वा बँजो (तंतुवाद्य), मिरवणूक व्ययाला फाटा देत या रकमेतून पाथर्डी फाटा येथील ‘मानवसेवा केअर सेंटर’च्या वृद्धाश्रमाला ५० सहस्र रुपयांचे किराणा साहित्य भेट देत माणुसकी जोपासली.
समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी देशातील बलात्कारांच्या घटना रोखण्यासाठी शरीयत कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. ‘या कायद्यामुळे सौदी अरेबियामध्ये मुसलमानांच्या संदर्भात एकही गुन्हा घडत नाही’, असा दावा त्यांनी केला.