आदर्श नागरी पतसंस्थेतील कर्जदारांच्या १९ मालमत्तांच्या जप्तीला अनुमती !
आदर्श पतसंस्थेतील अपप्रकार उघड झाल्यानंतर सहकार खात्याने प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने थकीत कर्जाच्या वसुलीला प्रारंभ केला आहे.
आदर्श पतसंस्थेतील अपप्रकार उघड झाल्यानंतर सहकार खात्याने प्रशासक समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने थकीत कर्जाच्या वसुलीला प्रारंभ केला आहे.
आधुनिक जगात वावरत असतांना देशाच्या जनतेला जातीजातींमध्ये विभागणे, हे राष्ट्रघातक आहे. त्यामुळे अशा गोष्टीला विरोध करणे नितांत आवश्यक आहे. तसेच जातीजातींमध्ये दरी निर्माण होणारी कोणतीही कृती राज्यघटनेला धरून नाही.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात मी साहाय्य करीन’, असा दृष्टीकोन नको, तर ‘हे माझेच कार्य आहे’, असा दृष्टीकोन हवा ! तसा दृष्टीकोन असल्यास कार्य चांगले होते आणि स्वतःचीही (आध्यात्मिक) प्रगती होते.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जागतिक आरोग्य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्स’ नावाची महामारी येणार आहे. त्यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्हाही घाला घालू शकते.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे गत २२ जुलै या दिवशी ‘जिथे सेवा तिथे देवा’ असे म्हणत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्यात ५० सहस्र ‘रुग्णमित्र’ नियुक्त करण्याची घोषणा केली होती.
भीमनगर दरे येथील कोयना प्रकल्पग्रस्त गावाची शेत भूमी रेल्वे प्रशासनाने बळजोरीने विकासकामांसाठी स्वतःच्या कह्यात घेतली आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांकडून पक्ष बळकटीकरण करणे, सदस्य संख्या वाढीसाठी बैठका घेणे, मोर्चेबांधणी करणे आदी कामे चालू आहेत.
समयमर्यादेत राज्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र हवे आहे. ते कसे द्यायचे हे सरकारचे काम आहे.
महापालिका मागील अनेक वर्षांपासून ई-गव्हर्नन्सचा उपयोग करत आहे, मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे.
‘थकबाकी नसल्याविषयीचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नगर परिषदेकडून नि:शुल्क दाखला दिला जावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.