सिंधुदुर्ग : नेमळे ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखली !
अपघात टाळण्यासाठी प्रशासन काही करत नाही; म्हणून जनतेला आंदोलन करावे लागणे, प्रशासनाला लज्जास्पद ! जनतेने आंदोलन केल्यावर प्रशासनाकडून केवळ आश्वासन नको, तर तातडीने ठोस कृती अपेक्षित आहे !