कोंढव्‍यातील (पुणे) शाळेवर कोणतीही कारवाई केली नसल्‍याचे पोलिसांचे स्‍पष्‍टीकरण !

त्‍या शाळेच्‍या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला बंदी घातलेल्‍या पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडियाच्‍या कह्यात असल्‍याने २ मजले एन्.आय.ए.कडून ‘सील’ करण्‍यात आले आहेत.

काश्मीरमधील १ सहस्र ३०० वर्षे प्राचीन मार्तंड सूर्य मंदिरात ईदनिमित्त फोडण्यात आले फटाके !

मुसलमान मुलांना मशिदीत फटाके फोडावेसे वाटले नाही; मात्र हिंदूंच्या मंदिराचे अवशेष शिल्लक राहिलेल्या मंदिरात ते फोडावेसे वाटले, हे लक्षात घ्या !

पुरातन हेमाडपंती श्री महालक्ष्मी मंदिर कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली बुजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न !

हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या दुरवस्थेला उत्तरदायी असणार्‍या प्रशासनातील संबंधितांना कारागृहात डांबा ! मनसेने तक्रार केल्यानंतर जागे झालेला पुरातत्व विभाग ! ही पुरान वास्तू जतन होण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने कोणतेच प्रयत्न का केले नाहीत ?

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे होणार !

९७ वे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पुणे येथील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

देशाच्या सुरक्षाव्यवस्थेवर ताण निर्माण होईल !

भेंडवळ येथे घटमांडणी करून भविष्य वर्तवण्याची परंपरा ३५० वर्षे जुनी आहे. ही भविष्यवाणी शेतकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडली.

बंगालमध्ये मंदिराबाहेर गळफास लावलेला साधूचा सापडला मृतदेह !

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील पुरंदरपूर येथील बेहिरा काली मंदिराबाहेर भुवन बाबा नावाच्या एका साधूचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळलI.

राष्ट्रध्वजाद्वारे मांसाची स्वच्छता करणार्‍या महंमद सैफ कुरेशी याला अटक

भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

बंगालमध्ये पोलिसांनी बलात्कारित तरुणीचा मृतदेह रस्त्यावरून फरफटत नेला !

असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही.

उत्तरप्रदेशमध्ये यंदा कुठेही ईदचे नमाजपठण रस्त्यावर झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

जर असे उत्तरप्रदेशात शक्य आहे, तर संपूर्ण देशात का नाही ? असे करण्यास अन्य राज्यांना काय अडचण आहे ? कि सर्वत्र योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच मुख्यमंत्री असल्यावर हे साध्य होऊ शकते ?

राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांना मानवी बाँबने उडवून देऊ ! – धमकीचे पत्र

धमकी देणार्‍यासमवेत त्याच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यासाठी साम्यवादी केरळमधील पोलीस प्रयत्न करतील का, यासंदर्भात शंकाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानेच यामध्ये लक्ष घालून कठोर कारवाई केली पाहिजे !