मुसलमान काशी आणि मथुरा येथील मंदिरे परत करतील का ?
‘जमियत’च्या ‘सद्भावना संमेलना’त मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला आणि ॐ एकच आहे’, असे विधान केल्यावर उपस्थित जैन मुनी लोकेश यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला.
‘जमियत’च्या ‘सद्भावना संमेलना’त मौलाना अर्शद मदनी यांनी ‘अल्ला आणि ॐ एकच आहे’, असे विधान केल्यावर उपस्थित जैन मुनी लोकेश यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांच्यासह अन्य धर्मीय संतांनी मंच सोडला.
आई-वडिलांनाच ईश्वर मानून त्यांची सेवा करणार्या श्रावण बाळाची आपली संस्कृती असतांना सरकारला ‘श्रावण बाळ योजना’ आणावी लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. आपले आई-वडील मुलांना जड व्हावेत इतकी वाईट वृत्ती समाजात वाढली आहे, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे ‘स्वराज्यरक्षक’ कि ‘धर्मवीर’ ? अशी राळ समाजात उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उगाच चर्चेला तोंड फोडले आहे. तसे पहाता या दोन्हीही प्रचलित शब्दांमध्ये कुठलाच कधी भेद नव्हता.
अहंकाराची जागा जर प्रेम आणि विवेक यांनी घेतली, तर वाद मिटून सुसंवाद निर्माण होतो. दोन्ही दावेदारांमधील अहंकार बाजूला सारून मध्यस्थी करून वाद संपुष्टात आणण्याचे काम ‘कन्सिलिएटर’ करतात.
भारताने ‘अग्नी ५’ या आंतरखंडीय ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राची (मिसाईलची) चाचणी घेतली. या चाचणीत ‘अग्नी ५’ने रात्रीच्या अंधारात ठरलेल्या मार्गाने ५ सहस्र ४०० किलोमीटरहून अधिकचा पल्ला पार करून लक्ष्यभेद केला. भारताने ही चाचणी यशस्वी झाल्याचे जागतिक पातळीवर स्पष्ट केले आहे.
‘ऋग्वेदाच्या द्वितीय मंडलाचे द्रष्टे महर्षि गृत्समद यांनी स्वतःची कर्मभूमी विदर्भातील श्री चिंतामणी गणेशाचे तीर्थस्थान कळंब येथे वस्त्रनिर्मितीसाठी उपयुक्त अशा तंतुमय कापसाचा क्रांतीकारी शोध लावला. त्यांनी वैज्ञानिक दृष्टीने त्याची सर्वप्रथम लागवड केली.’
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?
कधीतरी अचानक मान, पाठ, कटी (कंबर) किंवा खांदा यांचे दुखणे किंवा लचक भरणे यांना हे कारण ठरू शकते. तसे होऊ नये, यासाठी (कितीही घाई असली, तरी) दुचाकीवरून उतरून फाटक उघडावे किंवा बंद करावे.
असे केल्याने ‘एखादी भाजी ताटात येण्याआधी ती कशी लावली जाते ? ती किती कालावधीने सिद्ध होते ?’, असे अनेक बारकावे सर्वांच्या लक्षात येतात. सर्वांनी कष्ट करून पिकवलेला भाजीपाला खातांना निराळेच समाधान मिळते.
प.पू. दास महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. भरत आणि सौ. मांडवी बुगडे यांनी अनुभवलेली प.पू. दास महाराजांच्या प्रीतीविषयीची सूत्रे पाहूया.