अशांना कारागृहात डांबा !

शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाऐवजी शिखांचा ध्वज ‘निशान साहिब’ फडकावण्याचे आवाहन केले आहे. या वेळी त्यांनी केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानावरही टीका केली.

काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी सामरिक शक्तीची उपासना न केल्याचा परिणाम

भारताला तत्कालीन काँग्रेसींनी बलशाली न केल्याने देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली. त्यामुळे आतातरी भारतियांनी बलशाली राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणून त्यासाठी प्रयत्न करावेत !

दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !

‘दिवसातून केवळ २ वेळा आहार घेणे’, हे आदर्श आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते. हे शक्य नसल्यास जास्तीतजास्त ३ वेळा आहार घ्यावा. सकाळी शौचाला साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि चांगली भूक लागलेली असणे, ही लक्षणे निर्माण झाल्यावरच सकाळचा अल्पाहार करावा.

बंगालमधील प्राथमिक शिक्षक भरती घोटाळा आणि कठोर कारवाईची आवश्यकता !

प्रतिदिन सकाळी दैनिक उघडले की, कुणालातरी अटक आणि कोट्यवधींचा भ्रष्टाचार अशाच बातम्या वाचायला मिळतात. या व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद व्हावेत. तसेच त्यांची स्थावर जंगम मालमत्ताही सरकारने कह्यात घ्यावी.

महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कायद्याचा धाक !

कायद्याचा अपवापर करून कुरघोडी करणार्‍या राजकारण्यांपेक्षा तत्त्वनिष्ठतेने चालणारे शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र हवे !

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतियांनी अनुभवली राखीच्या नाजूक धाग्यातील चमत्कारिक शक्ती !

राखीच्या नाजूक धाग्यामागे दडलेल्या शुभ संकल्पाने लोकांमध्ये परस्पर प्रेमभाव, एकता, बंधुभाव आणि संघटन बळ वाढणे अन् काही काळासाठी बंगालची फाळणी टळणे 

श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

२९ जुलैपासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील.

श्रीराम आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७४ वर्षे) !

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच रक्षाबंधन (११.८.२०२२) या दिवशी पानवळ-बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त श्रीमती वंदना करचे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कठीण प्रसंगातही परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे स्थिर रहाणार्‍या देवद, पनवेल येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. सुमन लोंढे (वय ५६ वर्षे) !

‘सौ. सुमन तुकाराम लोंढे या पटलावर कापूर मांडून तो डब्यांमध्ये भरणे, डब्यांना झाकणे लावणे, त्यावर लेबल (वस्तूवर लावलेली चिठ्ठी) लावणे, अशा सेवा करत होत्या. त्या वेळी मला त्यांच्याविषयी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

निरपेक्ष, निर्मळ आणि आश्वासक प्रीतीची ओवाळणी देऊन बहिणींना (साधिकांना) निश्चिंतता देणारे त्यांचे भाऊ सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २६ वर्षे ) !

सौरभदादांनी रामनाथी आश्रमात असतांना केलेल्या कृपेविषयी पत्ररूपाने व्यक्त केलेली कृतज्ञता आणि अन्य साधिकांना त्यांच्या प्रीतीविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.