रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.

प्लास्टिकला हद्दपार करूया !

‘प्रशासनाने नियम किंवा दंड लावल्यावरच मी सुधारीन’, ही मानसिकता आता पालटायला हवी. प्रत्येकाने स्वतःचे दायित्व समजून प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा. आपण प्रशासनाला नियम करायला जागाच ठेवली नाही, तर खऱ्या अर्थाने सुशासन म्हणजेच रामराज्य येईल !

‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिकार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणाऱ्या, धर्मांतर करणाऱ्या आणि आतंकवादी पोसणाऱ्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’

तांब्याची भांडी वापरण्याचे विविध आरोग्यदायी लाभ

तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात.

प्रांजळपणा आणि सकारात्मकता असलेले चि. चेतन देसाई अन् सेवेची तीव्र तळमळ असलेल्या चि.सौ.कां. शिवानी शिंदे !

आज आषाढ शुक्ल षष्ठीला कराड (जिल्हा सातारा) येथील चि. चेतन देसाई आणि सातारा येथील चि.सौ.कां. शिवानी शिंदे यांचा शुभविवाह आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेला साधकांना समर्थ रामदासस्वामी यांच्या दोन सुवचनांतून आश्वस्त करणे

वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांना गुरुपौर्णिमेसाठी २ सुवचने लिहून आणायला सांगितली होती. एकदा अकस्मात् मला ही दोन्ही सुवचने आठवली.

gurupournima

गुरुपौर्णिमेला ८ दिवस शिल्लक

पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात;  म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे. 

सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणाऱ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणाऱ्या पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभावात रहाणारा चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील ५२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. योगेश्वर ओंकार जरळी (वय १० वर्षे) !

‘कु. योगेश्वर म्हणाला, ‘‘संतांनी सांगितले आहे, ‘हा धरणीमातेच्या शुद्धीचा काळ आहे.’ त्यामध्ये चिपळूणची शुद्धी होत आहे.’’

गुरुपौर्णिमा महोत्सव २०२१ मध्ये कोची, केरळ येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘गुरुपौर्णिमा २०२१ च्या आधी आम्ही चित्रीकरण करत होतो. त्या वेळी पाऊस चालू झाला. त्यामुळे श्रीमती सौदामिनी कैमल (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ८० वर्षे) यांनी वरुणदेवतेला प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस थांबला.