धर्मांध विद्यार्थिनींची कट्टरता जाणा !

उडुपी (कर्नाटक) येथील महाविद्यालयामध्ये हिजाब घालून येण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीला हिंदु विद्यार्थ्यांकडून भगवे उपरणे घालून विरोध करण्यात येत आहे. या वेळी विद्यार्थिनी ‘अल्ला हू अकबर’च्या तर हिंदु विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते.

कवी महंमद इक्बाल यांचेही पूर्वज हिंदू असणे आणि इक्बाल यांनी मुस्लिम लीगचे अध्यक्ष असतांना ब्रिटिशांकडे मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करणे !

‘मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेश असावा’, ही कल्पना डोक्यात सर्वांत प्रथम निर्माण झालेले आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताची रचना करणारे महंमद इक्बाल हेही पूर्वीचे हिंदूच.

चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !

शासन जे गर्भपात, कुटुंबनियोजन इत्यादींचा अंगीकार करत आहे, तो अधर्म आहे. जिथे लोकशाही, सार्वत्रिक मतदान आहे, तिथे लोकसंख्या वृद्धीला महत्त्व येईल. संख्यावृद्धीकरता धर्म लाथाडून संस्कृतीची अवहेलना करणे, हा सर्वनाश आहे.

लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?

जर निवडलेला लोकप्रतिनिधी कुसंस्कारी, अपराधी, माफिया आणि देशद्रोही असेल, तर त्याला निवडून देणारी जनताही त्याचे दुष्परिणाम भोगत असते अन् देश रसातळाला पोहोचलेला असतो.

शाळांमध्ये हिजाबचा आग्रह का ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

भारतासारख्या शक्तीशाली राष्ट्राचा मुकुट असलेला जम्मू-काश्मीर कधीपर्यंत जिहादी कारवायांमध्ये जळत रहाणार ?

आक्रमणांच्या व्यतिरिक्त जवळ जवळ प्रतिदिन या क्षेत्रांमध्ये होणार्‍या अन्य आतंकवादी कारवाया, सीमेवर प्रतिवर्षी शेकडो वेळा होणारे युद्धविरामाचे उल्लंघन आणि आतंकवाद्यांची घुसखोरी सुद्धा आम्हाला लज्जास्पद ठरत आली आहे.

बर्फामध्ये अडकलेल्या ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’च्या सैनिकांना वाचवतांना सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांना आलेले अनुभव !

या लेखावरून अतीथंड कारगिलमध्ये सैनिकाची तैनात होणे, हे किती कठीण असते, याची आपल्याला कल्पना येईल. हे अनुभव सुभेदार मेजर पांडुरंग उदगुडे यांच्या शब्दांमध्ये पहाणार आहोत.

विजेच्या दिव्यामुळे होणारे लाभ आणि हानी

देवाने रात्री अंधार केला आहे. मानवाने विजेच्या दिव्यामुळे तो न्यून केला आहे. विजेच्या दिव्यामुळे होणारे लाभ आणि हानी यांची माहिती येथे दिली आहे.